शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

आग दुर्घटना : भीमवाडीतील 'ते' कुटुंब अठरा दिवसांपासून मैदानातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 15:57 IST

गंजमाळ येथील भीमवाडीत लागलेल्या आगीत ११६ घरे भस्मसात झाली होती. आधीच आग त्यात गॅस सिलींडरचा स्फोट अशा स्थितीत आग आटोक्यात आणणे कठीण होते.

ठळक मुद्देमुळ जागीच पुनर्वसन करण्याची मागणीएकाच ठिंकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात कुटूंबाना ठेवणे योग्य नाही

नाशिक :  गंजमाळ येथील भीमवाडीत आग लागण्याची घटना घडल्यानंतर अठरा दिवसझाले तरी यात बेघर झालेले कुटुंबिय भालेकर मैदानाच्या जागेतच राहात आहेत.दरम्यान, त्यांची आता मुळ जागी पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात येऊलागली आहे.गंजमाळ येथील भीमवाडीत लागलेल्या आगीत ११६ घरे भस्मसात झाली होती.आधीच आग त्यात गॅस सिलींडरचा स्फोट अशा स्थितीत आग आटोक्यात आणणे कठीणहोते. तरीही महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यातआणली आणि जीवीत हानी होऊ दिली नाही. या दुर्घटनेतील बेघर कुटूंबांनातात्पुरत्या स्वरूपात बी. डी. भालेकर मैदानात आणि महापालिकेच्या एकाशाळेच्या जागेत ठेवण्यात आले आहे. या नागरीकांना शासनाने पाच हजाररूपयांची तातडीची मदत दिली आहे. तसेच विविध सामाजिक संस्था मदतीने भोजनआणि अन्य साहित्य दिले जात आहे.दरम्यान या नागरीकांच्या मदतीसाठी नाशिकमधील सामाजिक संघटनांनी समितीस्थापन केली आहे. या समितीने या आपदग्रस्तांचे त्यांच्या मुळ जागेवरपुनवर्सन करावे अशी मागणी या समितीने केली आहे. सध्या कोरोनाचा संसर्गवाढण्याची भीती असल्याने एकाच ठिंकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात कुटूंबानाठेवणे योग्य नाही तरी त्यांना त्यांच्या मुळ जागी नेऊन पुनवर्सन करावीअशी मागणी संघटनेच्या वतीन करण्यात आल्याची माहिती किरण मोहिते यांनीकेली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, महापालकेचे सहायक आयुक्त बी. जी.सोनकांबळे व सहायक आयुक्त महेश डोईफोडे यांना निवेदन देण्यात आले आहे.

टॅग्स :Nashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलFamilyपरिवारNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका