शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

आग दुर्घटना : भीमवाडीतील 'ते' कुटुंब अठरा दिवसांपासून मैदानातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 15:57 IST

गंजमाळ येथील भीमवाडीत लागलेल्या आगीत ११६ घरे भस्मसात झाली होती. आधीच आग त्यात गॅस सिलींडरचा स्फोट अशा स्थितीत आग आटोक्यात आणणे कठीण होते.

ठळक मुद्देमुळ जागीच पुनर्वसन करण्याची मागणीएकाच ठिंकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात कुटूंबाना ठेवणे योग्य नाही

नाशिक :  गंजमाळ येथील भीमवाडीत आग लागण्याची घटना घडल्यानंतर अठरा दिवसझाले तरी यात बेघर झालेले कुटुंबिय भालेकर मैदानाच्या जागेतच राहात आहेत.दरम्यान, त्यांची आता मुळ जागी पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात येऊलागली आहे.गंजमाळ येथील भीमवाडीत लागलेल्या आगीत ११६ घरे भस्मसात झाली होती.आधीच आग त्यात गॅस सिलींडरचा स्फोट अशा स्थितीत आग आटोक्यात आणणे कठीणहोते. तरीही महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यातआणली आणि जीवीत हानी होऊ दिली नाही. या दुर्घटनेतील बेघर कुटूंबांनातात्पुरत्या स्वरूपात बी. डी. भालेकर मैदानात आणि महापालिकेच्या एकाशाळेच्या जागेत ठेवण्यात आले आहे. या नागरीकांना शासनाने पाच हजाररूपयांची तातडीची मदत दिली आहे. तसेच विविध सामाजिक संस्था मदतीने भोजनआणि अन्य साहित्य दिले जात आहे.दरम्यान या नागरीकांच्या मदतीसाठी नाशिकमधील सामाजिक संघटनांनी समितीस्थापन केली आहे. या समितीने या आपदग्रस्तांचे त्यांच्या मुळ जागेवरपुनवर्सन करावे अशी मागणी या समितीने केली आहे. सध्या कोरोनाचा संसर्गवाढण्याची भीती असल्याने एकाच ठिंकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात कुटूंबानाठेवणे योग्य नाही तरी त्यांना त्यांच्या मुळ जागी नेऊन पुनवर्सन करावीअशी मागणी संघटनेच्या वतीन करण्यात आल्याची माहिती किरण मोहिते यांनीकेली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, महापालकेचे सहायक आयुक्त बी. जी.सोनकांबळे व सहायक आयुक्त महेश डोईफोडे यांना निवेदन देण्यात आले आहे.

टॅग्स :Nashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलFamilyपरिवारNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका