शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

उन्हाळ कांदा आवक टिकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 8:10 PM

येवला : येवला व अंदरसुल कांदा बाजार आवारात उन्हाळ कांद्याची आवक टिकून होती तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. कांद्यास देशांतर्गत परदेशात सर्वसाधारण मागणी होती.

ठळक मुद्देयेवला, अंदरसुल येथील बाजारात भाव मात्र स्थिर

येवला : येवला व अंदरसुल कांदा बाजार आवारात उन्हाळ कांद्याची आवक टिकून होती तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. कांद्यास देशांतर्गत परदेशात सर्वसाधारण मागणी होती.सप्ताहात कांद्याची एकुण कांदा आवक २९६५३ क्विंटल झाली असुन उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान ४०० ते १४०० तर सरासरी ११०० रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते. तसेच उपबाजार अंदरसुल येथे कांद्याची एकुण आवक ११३५८ क्विंटल झाली असून उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान ३०० ते १३३२ तर सरासरी ११०० प्रति क्विंटल पर्यंत होते.सप्ताहात गव्हाच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. गव्हाची एकुण आवक १२ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान १८५८ ते कमाल २१७६ तर सरासरी २००० पर्यंत होते. सप्ताहात बाजरीची एकुण आवक २० क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान १६७५ ते कमाल २३३५ तर सरासरी २१५१ पर्यंत होते.सप्ताहात हरभऱ्याच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. हरभºयाची एकुण आवक २८ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान ३३०० ते कमाल ४२४३ तर सरासरी ३८०१ पर्यंत होते.सप्ताहात सोयबीनची एकुण आवक ४६ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान ३४७१ ते कमाल ३५१० तर सरासरी ३५०० पर्यंत होते. सप्ताहात मकाच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. मकास व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. मक्याची एकुण आवक १२ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान १९२५ ते कमाल २१०० तर सरासरी २०५० प्रतिक्विंटल पर्यंत होते. सदर माहिती बाजार समितीचे प्र. सचिव के. आर. व्यापारे यांनी दिली.