शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

पाण्याअभावी सिताफळे करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 15:07 IST

पेठ -सातपुडा पर्वतरांगामध्ये नाशिक व धुळे जिल्ह्याच्या सीमारेषेवर इतिहासाची साक्ष देत उभा असलेल्या पिसोळ किल्ल्याचे नाव घेतले की परिसरातील १०० गावातील जनतेला आठवणार ते रसरसीत सिताफळे.

पेठ -सातपुडा पर्वतरांगामध्ये नाशिक व धुळे जिल्ह्याच्या सीमारेषेवर इतिहासाची साक्ष देत उभा असलेल्या पिसोळ किल्ल्याचे नाव घेतले की परिसरातील १०० गावातील जनतेला आठवणार ते रसरसीत सिताफळे. मात्र सततच्या दुष्काळाची झळ या सिताफळांच्या जंगलालाही बसत असून पाण्याअभावी सिताफळाची झाडे करपली तर परिपक्वतेपुर्वीच फळे गळून पडू लागली आहेत. पिसोळकिल्ल्याच्या पायथ्याशी व पिसोळ बारीच्या जंगलात पुर्वीपासून मोठया प्रमाणावर सिताफळांची झाडे आहेत. दीपावलीला या फळाचा मोसम असतो. कोणाचीही मालकी हक्क नसलेली ही सिताफळे तोडून परिसरातील नांदीन,पिसोळ, दिघावे, ऊभर्टी, शेवडी पाडा भागातील मजूर आपल्या कुटुंबांची दिवाळी साजरी करत असतात. यावर्षी पावसाने दडी मारल्याने सिताफळांची झाडे वाळली आहेत तर लागलेल्या फळांचे पोषण न झाल्याने पिकण्यापुर्वीच फळे वाळून गळू लागली आहेत. निसर्गाच्या या लहरीपणामुळे वर्षानुवर्ष नागरीकांना मिळणारा रानमेवा या वर्षी दुरापास्त झाला असून सिताफळांचे नैसर्गिक जंगल नामशेष होण्याच्या मार्गावर आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक