शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 17:07 IST

इगतपुरी : केंद्र शासनाने शेतीमाल व्यापार सुधारांसंबंधी पारित केलेल्या अध्यादेशांना शेतकरी संघटनेचा पाठिंब्याचे तहसीलदारांना निवेदनदेण्यातआले.

ठळक मुद्देकेंद्र शासनाने कृषि क्षेत्राच्या खुलीकरणाच्या दिशेने उचललेले हे पहीले पाउल

इगतपुरी : केंद्र शासनाने शेतीमाल व्यापार सुधारांसंबंधी पारित केलेल्या अध्यादेशांना शेतकरी संघटनेचा पाठिंब्याचे तहसीलदारांना निवेदनदेण्यातआले.केंद्रातील सरकारने शेतीमाल व्यापार व्यवस्था सुधारासंबंधी तीन अध्यादेश (दि. ५ जून २०२०) पारित करुन कृषि उत्पन्न बाजार समित्यांची मक्तेदारी संपवणे, आॅनलाईन शेतमाल व्यापाराद्वारे एक देश एक बाजार व्यवस्था निर्माण करणे, आवश्यक वस्तू कायद्यातून प्रमुख शेतमाल वगळणे, करार शेतीला प्रत्साहन देणे हे निर्णय शेती व्यवसायाच्या फायद्याचे आहेत. गेली ४० वर्ष शेतकरी संघटनेची ही मागणी होती ती प्रत्यक्षात साकार केल्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने केंद्र शासनाचे आभार मानत असल्याचे निवेदन शेतकरी संघटनेच्या वतीने इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना दिले.निवेदनात म्हटले आहे की, केंद्र शासनाने कृषि क्षेत्राच्या खुलीकरणाच्या दिशेने उचललेले हे पहीले पाउल आम्ही समजतो. यात आणखी सुधारणा करु न शेती व्यवसाय पुर्णपणे निर्बंधमुक्त करावा. शेतीमालाच्या किमती ठराविक मर्यादेपेक्षा जास्त वाढल्यास संबंधीत शेतीमाल पुन्हा आवश्यक वस्तुंच्या यादीत समाविष्ट करण्याची तरतुद ही व्यापारात अनिश्चितता निर्माण करणारी आहे. तरी शेतीमाल कोणत्याही परिस्थितीत आवश्यक वस्तुंच्या यादीत टाकले जाणार नाहीत याची हमी असणे आपेक्षित आहे.शासनाने घेतलेल्या खुली करणाच्या निर्णयाला विरोध करणारे काही पक्ष व संघटना आंदोलनाचा पवित्रा घेत आहेत. केंद्र शासनाने या स्वातंत्र्य विरोधी गटांच्या दबावाला बळी न पडता, शेती व्यवसायाच्या खुलीकरणाचा कार्यक्र म असाच पुढे चालू ठेवावा ही अपेक्षा ठेवुन या कामी शेतकरी संघटनेचा शासनाला पाठिंबा राहील. शेती हा राज्य सरकारांच्या आखत्यारितील विषय आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी सरकारने केंद्र सरकारच्या या निर्णयांना मान्यता दिलेली आहेच. पुढील अमलबजावणी त्यांनी त्वरीत करण्यात यावी अशी मागणी शेतकºयांच्या वतीने करण्यात आली आहे.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी झडे, जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब धुमाळ, तालुकाध्यक्ष किसन शिंदे, सचिव अंबादास जाधव, रामदास गायकर, लक्ष्मण मते, रतन म्हसणे, पांडुरंग शेंडे, महेश मालुंजकर, भाऊसाहेब गायकर, ज्ञानेश्वर हंबरे, बाळकृष्ण नाठे, मनोहर सोनवणे, विनायक झाडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीTahasildarतहसीलदार