शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

आध्यात्मिक शक्तीने प्रश्न सुटण्यास मदत : सुमित्रा महाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 01:58 IST

त्र्यंबकेश्वर : अध्यात्मातून संस्कार घडतात, त्यामुळेच वातावरणात चांगल्या लहरी तयार होतात. आध्यात्मिक शक्तीमुळे भारताचे प्रश्न आजपर्यंत सुटले आहे.  आणि पुढे पण सुटतील असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी बुधवारी येथे केले.  त्र्यंबकेश्वर येथे श्री मॉँ अन्नपुर्णा मातेचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि शतकुण्डीय हवनात्मक लक्षचण्डी सोहळ्यासाठी आल्या होत्या. कार्यक्रमानंतर त्या पत्रकारांशी ...

त्र्यंबकेश्वर : अध्यात्मातून संस्कार घडतात, त्यामुळेच वातावरणात चांगल्या लहरी तयार होतात. आध्यात्मिक शक्तीमुळे भारताचे प्रश्न आजपर्यंत सुटले आहे.  आणि पुढे पण सुटतील असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी बुधवारी येथे केले.  त्र्यंबकेश्वर येथे श्री मॉँ अन्नपुर्णा मातेचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि शतकुण्डीय हवनात्मक लक्षचण्डी सोहळ्यासाठी आल्या होत्या. कार्यक्रमानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. पाकिस्तान आणि चीनच्या आगळीकतेवर बोलतांना त्या म्हणाल्या की, काही प्रश्न चर्चेतून सुटतात, त्याच्यासाठी यज्ञ ही ताकद आहे. संघटनाबरोबरच मानसिक शक्ती गरजेची आहे. त्यासाठी आपल्या सभोवतालचे वातावरणही सौहार्दपूर्ण हवे. त्रंबकेश्वरला अन्नपूर्णा माता मंदिराची प्राणप्रतिष्ठा हा मोठा योग आहे, आज शिव सोबतच शक्तीचेहि मंदिर येथे प्रथापित झाल्यामुळे त्रंबक तीर्थक्षेत्र परिपूर्ण झाले. यज्ञातून माणसाची मानसिक ताकद वाढते व ही ताकद एकत्रित होऊन शक्ती निर्माण होते. अशा एकत्रित शक्तीने देश बलवान होईल असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Sumitra Mahajanसुमित्रा महाजन