शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
3
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
4
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
5
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
6
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
7
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
8
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
9
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
10
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
11
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
12
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
13
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
14
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
15
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
16
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
17
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
18
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
19
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
20
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...

आध्यात्मिक शक्तीने प्रश्न सुटण्यास मदत : सुमित्रा महाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 01:58 IST

त्र्यंबकेश्वर : अध्यात्मातून संस्कार घडतात, त्यामुळेच वातावरणात चांगल्या लहरी तयार होतात. आध्यात्मिक शक्तीमुळे भारताचे प्रश्न आजपर्यंत सुटले आहे.  आणि पुढे पण सुटतील असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी बुधवारी येथे केले.  त्र्यंबकेश्वर येथे श्री मॉँ अन्नपुर्णा मातेचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि शतकुण्डीय हवनात्मक लक्षचण्डी सोहळ्यासाठी आल्या होत्या. कार्यक्रमानंतर त्या पत्रकारांशी ...

त्र्यंबकेश्वर : अध्यात्मातून संस्कार घडतात, त्यामुळेच वातावरणात चांगल्या लहरी तयार होतात. आध्यात्मिक शक्तीमुळे भारताचे प्रश्न आजपर्यंत सुटले आहे.  आणि पुढे पण सुटतील असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी बुधवारी येथे केले.  त्र्यंबकेश्वर येथे श्री मॉँ अन्नपुर्णा मातेचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि शतकुण्डीय हवनात्मक लक्षचण्डी सोहळ्यासाठी आल्या होत्या. कार्यक्रमानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. पाकिस्तान आणि चीनच्या आगळीकतेवर बोलतांना त्या म्हणाल्या की, काही प्रश्न चर्चेतून सुटतात, त्याच्यासाठी यज्ञ ही ताकद आहे. संघटनाबरोबरच मानसिक शक्ती गरजेची आहे. त्यासाठी आपल्या सभोवतालचे वातावरणही सौहार्दपूर्ण हवे. त्रंबकेश्वरला अन्नपूर्णा माता मंदिराची प्राणप्रतिष्ठा हा मोठा योग आहे, आज शिव सोबतच शक्तीचेहि मंदिर येथे प्रथापित झाल्यामुळे त्रंबक तीर्थक्षेत्र परिपूर्ण झाले. यज्ञातून माणसाची मानसिक ताकद वाढते व ही ताकद एकत्रित होऊन शक्ती निर्माण होते. अशा एकत्रित शक्तीने देश बलवान होईल असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Sumitra Mahajanसुमित्रा महाजन