शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आध्यात्मिक शक्तीने प्रश्न सुटण्यास मदत : सुमित्रा महाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 01:58 IST

त्र्यंबकेश्वर : अध्यात्मातून संस्कार घडतात, त्यामुळेच वातावरणात चांगल्या लहरी तयार होतात. आध्यात्मिक शक्तीमुळे भारताचे प्रश्न आजपर्यंत सुटले आहे.  आणि पुढे पण सुटतील असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी बुधवारी येथे केले.  त्र्यंबकेश्वर येथे श्री मॉँ अन्नपुर्णा मातेचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि शतकुण्डीय हवनात्मक लक्षचण्डी सोहळ्यासाठी आल्या होत्या. कार्यक्रमानंतर त्या पत्रकारांशी ...

त्र्यंबकेश्वर : अध्यात्मातून संस्कार घडतात, त्यामुळेच वातावरणात चांगल्या लहरी तयार होतात. आध्यात्मिक शक्तीमुळे भारताचे प्रश्न आजपर्यंत सुटले आहे.  आणि पुढे पण सुटतील असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी बुधवारी येथे केले.  त्र्यंबकेश्वर येथे श्री मॉँ अन्नपुर्णा मातेचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि शतकुण्डीय हवनात्मक लक्षचण्डी सोहळ्यासाठी आल्या होत्या. कार्यक्रमानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. पाकिस्तान आणि चीनच्या आगळीकतेवर बोलतांना त्या म्हणाल्या की, काही प्रश्न चर्चेतून सुटतात, त्याच्यासाठी यज्ञ ही ताकद आहे. संघटनाबरोबरच मानसिक शक्ती गरजेची आहे. त्यासाठी आपल्या सभोवतालचे वातावरणही सौहार्दपूर्ण हवे. त्रंबकेश्वरला अन्नपूर्णा माता मंदिराची प्राणप्रतिष्ठा हा मोठा योग आहे, आज शिव सोबतच शक्तीचेहि मंदिर येथे प्रथापित झाल्यामुळे त्रंबक तीर्थक्षेत्र परिपूर्ण झाले. यज्ञातून माणसाची मानसिक ताकद वाढते व ही ताकद एकत्रित होऊन शक्ती निर्माण होते. अशा एकत्रित शक्तीने देश बलवान होईल असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Sumitra Mahajanसुमित्रा महाजन