शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

‘ग्रीन फिल्ड’ संदर्भात शेतकऱ्यांची तातडीने बोलविली बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 01:09 IST

स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलबाद शिवारात ग्रीन फिल्ड प्रकल्प राबविण्यास शेतकऱ्यांना सादरीकरण न करताच महासभेत प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे.

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलबाद शिवारात ग्रीन फिल्ड प्रकल्प राबविण्यास शेतकऱ्यांना सादरीकरण न करताच महासभेत प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे. येत्या दि. २९ तारखेस होणाºया महासभेत हा प्रस्ताव असल्याने आता घाईघाईने या प्रकल्पातील प्रस्तावित शेतकºयांची तातडीची बैठक स्मार्ट सिटी कंपनीने येत्या दि. २८ तारखेस बोलाविली आहे.महापालिकेच्या वतीने हा प्रकल्प स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत राबविण्यात येणार आहे. सदरच्या प्रकल्पास शेतकºयांनी सुरुवातीला विरोध केल्यानंतर त्यांना अहमदाबाद येथील प्रकल्प पाहण्यासाठी नेण्यात आले होते. तेथून परतल्यानंतर नाशिकमधील प्रकल्पाचे सादरीकरण कालिदास कलामंदिरात करण्यात आले. त्यावेळी शेतकºयांनी या प्रकल्पात सहभागी शेतकºयांना नक्की काय लाभ मिळणार, असा प्रश्न केला होता. मात्र आधी सर्वेक्षण करू द्या, मगच लाभाचे गणित मांडता येईल असे शेतकºयांनी स्पष्ट केले होते. शेतकºयांनी सर्वेक्षणास परवानगी दिल्यानंतर प्रकल्पास तयार असल्याने इरादा असल्याचा प्रस्ताव मंजूर करून शासन दरबारी पाठविण्यासाठी महासभेवर प्रस्ताव मांडण्यात आला. त्यामुळे शेतकºयांनी संताप व्यक्त करून सर्वेक्षण बंद पाडले. हा विषय तहकूब करून स्वतंत्र महासभेत त्यावर चर्चा केली जाईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर सर्वेक्षण पुन्हा करू देण्यात आले.लोकसभा निवडणुकीमुळे हा विषय काहीसा थंड होता. दरम्यान, स्मार्ट सिटी कंपनीने सर्वेक्षण पूर्ण केले तर आयुक्तांनीदेखील शेतकºयांना जमिनीच्या सहभागाच्या निकषावर तीन मॉडेल मांडले होते. परंतु ते अधिकृतरीत्या शेतकºयांपर्यंत अद्याप पाठविण्यात आलेले नाही तोच येत्या बुधवारी (दि. २९) होणाºया महासभेत ते मांडण्यात आल्याने शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीने तातडीने शेतकºयांची बैठक कालिदास कलामंदिरात बोलावली आहे.तीन प्रकारचे फॉर्म्युलेशेतकºयांनी ग्रीन फिल्ड क्षेत्रासाठी जागा द्यावी यासाठी तीन प्रकारचे लाभाचे फॉर्म्युले आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मांडले आहेत. त्यानुसार ५० टक्के जागा कंपनीला व ५० टक्केजागा शेतकºयांच्या मालकीची असेल तर काय लाभ मिळू शकतील, त्याच धर्तीवर शेतकºयांनी ५५ टक्के आणि तिसºया फॉर्म्युल्यानुसार ६० टक्के जागा स्वत:कडे ठेवल्यास काय परिणाम होऊ शकतात याबाबत लाभांचे गणित मांडले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाFarmerशेतकरीSmart Cityस्मार्ट सिटी