शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

चणकापूर उजव्या कालव्याला पूरपाणी सोडल्याने समाधान

By admin | Updated: August 2, 2016 00:52 IST

चणकापूर उजव्या कालव्याला पूरपाणी सोडल्याने समाधान

 पिंपळगाव वाखारी : चणकापूर उजव्या कालव्याच्या वाढीव कालव्यास रामेश्वर टँकपासून पूरपाणी सोडल्याने देवळा तालुक्याच्या पूर्वभागातून शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. पूर्वभागासाठी कालव्याद्वारे जास्तीत जास्त पूरपाणी उपलब्ध करून दुष्काळी झळा दूर करण्याची मागणी पूर्वभागातून होत आहे.चणकापूर उजव्या कालव्यातून पूरपाणी देवळा तालुक्याच्या पूर्वभागास सोडावे, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. त्यानुसार उमराणा, दहिवड, मेशी, पिंपळगाव, वाखारी, खुंटेवाडी, वाखारवाडी, गुंजाळनगर, मकरंदवाडी या गावातील शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती केदा अहेर यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली. पाटबंधारे विभागाने त्यानुसार कार्यवाही करून पाणी कालव्यातून सोडले असले तरी त्याची चोरी होऊ नये म्हणून चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. कालव्यातून पाणीचोरी झाल्यास उमराणेपर्यंत पाणी पोहोचणे अशक्य आहे. त्यासाठी ठरलेल्या नियोजनानुसार पाटबंधारे विभागाने पाणीवाटप करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)