शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
4
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
5
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
6
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
7
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
8
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
9
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
10
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
11
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
12
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
13
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
14
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
15
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
16
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
17
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
18
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
19
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
20
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा

कंपनी मधून निघणाऱ्या धुराने आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 17:17 IST

विल्होळी : विल्होळी ग्रामपंचायत हद्दीत नागरी वसाहत लगत धोकादायक असा फोर्जिंग व्यवसाय गेल्या अनेक दिवसापासून केला जात असून सदर कंपनीमधून मोठ्या प्रमाणावर विषारी वायू आणि ध्वनीप्रदूषण होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देविल्होळी : प्रदूषण मंडळाने कारवाई करूनही परिस्थिती अद्याप जैसे थेच...

विल्होळी : विल्होळी ग्रामपंचायत हद्दीत नागरी वसाहत लगत धोकादायक असा फोर्जिंग व्यवसाय गेल्या अनेक दिवसापासून केला जात असून सदर कंपनीमधून मोठ्या प्रमाणावर विषारी वायू आणि ध्वनीप्रदूषण होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रदूषणाने आसपासच्या बालक, वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक यांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाला आहे. रात्री अपरात्री कंपनीमधून यंत्राचा मोठा आवाज येत असल्याने त्यापासून नागरिकांची झोप मोड होत आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन नागरी वसाहतीतील नागरिकांनी ग्रामपंचायत विल्होळी, अधीक्षक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सातपूर यांना निवेदन दिले. कंपनी मधून येणारा विषारी वायू व मोठे आवाज त्वरित बंद करण्यात यावेत, त्यामुळे आरोग्य धोका निर्माण होवू शकतो. कंपनीने याबाबत यावायूसाठी उंच चिमणी उभारावी, सदर ठिकाणी कमी आवाज येईलअशा प्रकारच्या यंत्रांचा वापर करण्यात यावा, कुठलेही रसायन अथवा साहित्य जमिनीत मुरणार नाही याची दक्षता घ्यावी, कारखान्यास असलेले छत नादुरु स्त असून त्यातून विषारी वायू बाहेर पडतो ते तात्काळ दुरु स्त करावे, लॉक डाऊन नियमांचे पालन करावे अशा प्रकारची निवेदन ग्रामपंचायत व प्रदूषण मंडळाला देऊन दोन महिन्याचा कालावधी उलटला आहे. तरी सुद्धा प्रदूषण मुक्त विषारी वायू बाहेर पडत असून नागरी वसाहतीतील धोका निर्माण होत आहे.परिसरातील कंपनीमधून विषयुक्त वायू बाहेर पडत असून त्यामुळे नागरी वसाहतीतील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने नागरिकांनी ग्रामपंचायतीस निवेदन दिले आहे. नागरिकांच्या तक्र ारी नुसार त्वरित कंपनी मालकास नोटीस पाठविण्यात आली असून सदर विषारी युक्त निघणाºया धुराचा बंदोबस्त करावा असे सांगण्यात आले. ग्रामपंचायतीच्या वतीने याबाबतची तक्र ार प्रदूषण नियंत्रण महामंडळास करण्यात आली आहे.- बळीराम पगार, ग्रामविकास अधिकारी विल्होळी.आम्ही राहत असलेल्या ठिकाणी कारखान्यांमधून येणारा विषारी वायू व आवाज बंद व्हावा यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळाने कारवाई करावी. व परिसरातील नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे तो थांबावा यासाठी ग्रामपंचायत व प्रदूषण मंडळाने पुढाकार घ्यावा.- ज्ञानेश्वर मते, नागरिक. (फोटो ०९ विल्होळी,१)

 

टॅग्स :Smokingधूम्रपानHealthआरोग्य