शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

जुने नाशिकमधील सहा सराईत तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 00:37 IST

शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी परिमंडळ-१ व २मधील विविध पोलीस ठाण्यांत शरीराविरुद्धचे जबरी गुन्हे करणाऱ्या टोळीतील सराईत गुन्हेगारांची चौकशी करून त्यांना जिल्ह्याबाहेर तडीपार करण्याची कारवाई उपआयुक्तांनी सुरू केली आहे.

नाशिक : शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी परिमंडळ-१ व २मधील विविध पोलीस ठाण्यांत शरीराविरुद्धचे जबरी गुन्हे करणाऱ्या टोळीतील सराईत गुन्हेगारांची चौकशी करून त्यांना जिल्ह्याबाहेर तडीपार करण्याची कारवाई उपआयुक्तांनी सुरू केली आहे. दोन दिवसांत लागोपाठ उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी १३ सराईत गुन्हेगारांना तडीपार केले आहे. यामध्ये दोघा पोलीसपुत्रांचाही समावेश आहे. गुरुवारी (दि.४) जुुन्या नाशकातील सहा संशयित गुन्हेगारांना वर्षभरासाठी तडीपार करण्यात आले आहे.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच शहरातील वाढती गुंडगिरी व टोळक्यांची दहशतीचा बीमोड करण्याच्या उद्देशाने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सराईत गुन्हेगारांची चौकशी करून तत्काळ त्यांना तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार उपआयुक्त अमोल तांबे, पाटील यांनी विविध पोलीस ठाण्यांमधील सराईत गुन्हेगारांची चौकशी सुरू केली असून, ज्यांची चौकशी पूर्ण झाली त्यांचे प्रस्ताव नांगरे-पाटील यांच्याकडे पाठवून सराईत गुंडांना तडीपार करण्याची कारवाई हाती घेतली आहे.प्रस्तावांची चौकशी सुरूजुने नाशिक परिसरातील चर्मकार लेनमध्ये राहणाºया धनंजय महेश गायकवाड याच्या टोळीमधील सहा गुंडांना वर्षभरासाठी तडीपार करण्यात आले आहे. यामध्ये अक्षय धनंजय कानडे (२२), रविराज भगीरथ वाघ (३२), गौरव बाबू वाकोडे (१९), प्रतीक सुरेश काशिद (१८), पिंटू ऊर्फ यादव धनंजय कानडे (४२, सर्व रा. काजीपुरा) यांचा समावेश आहे. अद्याप परिमंडळ १मधून एकूण १३१ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. १० गुंडांची तडीपार प्रस्तावांची चौकशी सुरू असून, लवकरच त्यावर निर्णय होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी