शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

दिंडोरी तालुक्यात जोरदार पाऊस धरणांच्या साठ्यात लक्षणीय वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 00:46 IST

दिंडोरी : तालुक्यातील धरणांमध्ये सरासरी ७१ टक्के पाणीसाठा झाला असून पुणेगाव धरण ९५ टक्के भरल्याने धरणाच्या तीन गेट मधून ४५० क्युसेस पाण्याचा विसंर्ग उनंदा नदीपात्रात सोडण्यात आला आहे, त्यामुळे ओझरखेड धरण्याच्या पाणीपातळीत वाढ होऊ धरण ६०.८५ टक्के इतके भरले आहे.

ठळक मुद्दे पुणेगाव धरण भरले उनंदा नदीपात्रात पाण्याचा विसंर्ग

दिंडोरी : तालुक्यातील धरणांमध्ये सरासरी ७१ टक्के पाणीसाठा झाला असून पुणेगाव धरण ९५ टक्के भरल्याने धरणाच्या तीन गेट मधून ४५० क्युसेस पाण्याचा विसंर्ग उनंदा नदीपात्रात सोडण्यात आला आहे, त्यामुळे ओझरखेड धरण्याच्या पाणीपातळीत वाढ होऊ धरण ६०.८५ टक्के इतके भरले आहे.दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागांमध्ये शुक्र वारी (दि.४) रात्री १० वाजता जोरदार पाऊस पडल्यामुळे करंजवण धरणामध्ये एकाच दिवशी ७ टक्के पाणी वाढल्याने करंजवण धरणाचा पाणीसाठा ७५.०२ इतका पाणीसाठा झाला आहे. तर पालखेड धरण ८८ टक्के भरले असून या धरणाचे पाणी कॅनालद्वारे सोडण्यात आले आहे.वाघाड धरणाचा पाणीसाठा ८०.५२ टक्के इतका झाला असून सर्वात कमी म्हणजे २७.६० टक्के पाणीसाठा तीसगाव धरणाचा आहे. दिंडोरी तालुक्यात तीसगाव धरण वगळता सर्व धरणामध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. तालुक्यात एकूण ७५६ मिमी पावसाने सरासरी गाठली आहे.दिंडोरी तालुक्यातील सात विभागापैकी आतापर्यंत सर्वात जास्त पाऊस ननाशी विभाग (१२७८ मिमी) पडला असून वरखेडा विभागात (१०१०.०१), कोशिंबे विभागात (८०४.१), उमराळे विभाग(७१५.०), वणी विभाग (५८६.०), दिंडोरी विभाग(५०७.०) तर सर्वात कमी पाऊस मोहाडी विभाग(३९५.०) इतका झाला आहे. त्यामुळे तालुक्यात पावसाची स्थिती समाधानकारक आहे. तसेच हवामान तज्ञांकडून अजून पाऊस पडणार असल्यांचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :DamधरणRainपाऊस