शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा उत्साह कायम
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
5
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
6
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
7
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
8
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
9
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
10
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
11
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
12
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
13
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
14
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
15
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
16
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
17
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
18
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
19
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
20
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...

श्रीपाद वल्लभांनी अवघ्या ३० वर्ष वयाच्या कालावधीत दिलेला ज्ञानाचा ठेवा अमूल्य निटुरकर : संस्कृतभाषा सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 12:50 AM

नाशिक : श्रीपाद वल्लभ यांनी त्यांना लाभलेल्या अवघ्या ३० वर्ष वयाच्या कालावधीत केलेले कार्य महान असून, त्यांनी दिलेला ज्ञानाचा ठेवा हजारो वर्षांनंतरही अमूल्य व मार्गदर्शक ठरत आहे.

ठळक मुद्देजीवनात खूप कार्य केले संस्कृत भाषा शिकली पाहिजे

नाशिक : श्रीपाद वल्लभ यांनी त्यांना लाभलेल्या अवघ्या ३० वर्ष वयाच्या कालावधीत केलेले कार्य महान असून, त्यांनी दिलेला ज्ञानाचा ठेवा हजारो वर्षांनंतरही अमूल्य व मार्गदर्शक ठरत आहे. तो सखोलतेने जाणून घ्यावा, असे प्रतिपादन भाऊ महाराज निटुरकर यांनी केले.संस्कृत भाषा सभा व सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने शनिवारी (दि.३) परशुराम साईखेडकर नाट्यगृहात कै. डॉ. वि. म. गोगटे स्मृतिदिन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, श्रीपाद वल्लभ हा कलियुगातला महत्त्वाचा अवतार होता. त्यांनी आपल्या जीवनात खूप कार्य केले होते. जीवनाचा अर्थ त्यांनी सोप्या शब्दात सांगितला. त्यांच्या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे मंगल आचरण फार महत्त्वाचे आहे. मंगलाचे स्मरणही तितकेच महत्त्वाचे आहे. सर्व ज्ञान संस्कृतमध्ये आहे. त्यामुळे प्रत्येकाने संस्कृत भाषा शिकली पाहिजे. संस्कृत भाषेत मोठा गोडवा आहे. ही भाषा शिकणाºया प्रत्येकाला त्याची अनुभूती येते.याप्रसंगी संस्कृत भाषा सभेचे रमेश देशमुख, प्रा. विलास औरंगाबादकर, अ‍ॅड. अभिजित बगदे, डॉ. विकास गोगटे, विवेक गोगटे, डॉ. देवदत्त देशमुख, पद्माकर महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. मीनल पत्की यांनी सूत्रसंचालन केले. वेद काळातील उपासनेबाबत ते म्हणाले की, वेद काळात सगुण उपासना नव्हती. त्याकाळात निर्गुण उपासना व्हायची. वेद काळात प्रतिमा, मंदिरे नव्हती. उपासनेला सोपे पडावे म्हणून नंतरच्या काळात या गोष्टी अस्तित्वात आल्या. मंगलतेने परमेश्वराची आराधना करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.