शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

शिवाजीनगर विकासापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 11:42 IST

गंगापूर/नाशिक : त्र्यंबक नाशिक तालुक्याच्या हद्दीवर वसलेल्या शिवाजीनगर ग्रामपंचायत व कावळ्याची वाडी येथील ग्रामपंचायत विकासापासून कोसो दूर असून, आमदार व खासदारांच्या आश्वासनावर गेल्या चार वर्षांपासून फक्त वाट बघण्यापलीकडे काहीही झाले नसल्याचे येथील सरपंच राजू बेंडकोळी यांनी सांगितले.डोंगराळ व अतिशय दुर्गम भाग असल्याने या ठिकाणी लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे अधिकारी फिरकत नसल्याने ...

गंगापूर/नाशिक : त्र्यंबक नाशिक तालुक्याच्या हद्दीवर वसलेल्या शिवाजीनगर ग्रामपंचायत व कावळ्याची वाडी येथील ग्रामपंचायत विकासापासून कोसो दूर असून, आमदार व खासदारांच्या आश्वासनावर गेल्या चार वर्षांपासून फक्त वाट बघण्यापलीकडे काहीही झाले नसल्याचे येथील सरपंच राजू बेंडकोळी यांनी सांगितले.डोंगराळ व अतिशय दुर्गम भाग असल्याने या ठिकाणी लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे अधिकारी फिरकत नसल्याने या गावातील नागरिकांच्या समस्या सोडवायच्या तरी कोणी? असा प्रश्न पडलेला आहे. आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, पेंशन योजना, निराधार योजना तसेच गावातील अंगणवाडीमधील मुलांना दिल्या जाणाऱ्या आहारामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आदि विविध प्रश्न भेडसावत आहेत. लहान मुले आहारापासून वंचित राहत असल्याचे सरपंच राजू बेंडकोळी यांनी सांगितले. गावामध्ये रु ग्णवाहिका नसल्याने नागरिकांना रात्री अपरात्री काही दुखापत झाल्यास त्याला रु ग्णालयापर्यंत घेऊन जाण्यासाठी पंचायतीजवळ तसेच गावात कोणत्याही प्रकारचे साधन नसल्याने परवड होते. गावात पंचायतीला स्वत:ची हक्काची एकही इमारत नाही, गावात पिण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, महिलांना रोज उठून लांब अंतरावरून डोक्यावर पाणी आणावे लागते. यावेळी सरपंचासोबत आलेल्या इतर ग्रामस्थांनीही गावातली समस्येचा पाढा वाचला, गरोदर माता बालकांचा पोषण आहार तोही थोड्या दिवसांपुरता मिळतो आणि नंतर बंद होतो. नियमित आहार मिळत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. गावातील स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे, गावातील रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे.

टॅग्स :NashikनाशिकRural Developmentग्रामीण विकास