शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
2
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
3
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
4
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
5
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
6
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
7
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
8
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
9
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
10
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
11
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
12
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
13
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
14
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
15
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
16
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
17
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
18
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
19
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
20
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत

शिरसमणीकरांची पाण्यासाठी धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 2:20 PM

कळवण : शिरसमणी गावातील रस्त्यावरील व गावाजवळील शेतात शेतकऱ्यांचे पाणी सुरु झाले की, घरात असेल-नसेल ते रिकामे भांडे भरु न घेण्यासाठी महिलांची सकाळी व सायंकाळी धावपळ उडते. या गावातील नागरिकांचा दिनक्र म पाण्याभोवती केंद्रित झाला आहे.

कळवण : शिरसमणी गावातील रस्त्यावरील व गावाजवळील शेतात शेतकऱ्यांचे पाणी सुरु झाले की, घरात असेल-नसेल ते रिकामे भांडे भरु न घेण्यासाठी महिलांची सकाळी व सायंकाळी धावपळ उडते. या गावातील नागरिकांचा दिनक्र म पाण्याभोवती केंद्रित झाला आहे. पाणी आपल्याला मुबलक मिळाले पाहिजे, अशी मानसिकता प्रत्येकाची झालेली आहे. त्यामुळे पाण्यासाठी असलेली धावपळ जीवावर देखील बेतते याचा अनुभव शिरसमणीकराना देखील आहे. शेजारील गावात लोकवस्त्यांवर आळी-पाळीने दररोज पाणी पुरवताना ग्रामपंचायतींना देखील कसरत करावी लागत असल्याचे चित्र असले तरी शिरसमणी गावात मात्र चित्र वेगळेच आहे ,दोन दोन दिवस पाणी पुरवठा करण्यास ग्रामपंचायतीची यंत्रणा अपयशी ठरली असून यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांनी विशेषत: महिलांनी नाराजी व्यक्त केली.  ग्रामपंचायतीच्या नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे दर दिवशी पाणी नळांना दिले पाहिजे मात्र काही भागात ते मिळते तर काही भागात तेही मिळत नाही.दोन दोन दिवस पाणी पुरवठा होत नसल्याचे नामदेव शिरसाठ यांनी सांगितले.गावात पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली मात्र ती अपयशी ठरली ,गावात असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीला पाणी कमी आहे ,त्या विहिरींची खोली करणे गरजेचे होते त्या विहिरीला पाणी लागले असते असे ग्रामस्थांनी सांगितल. पाणीपुरवठा करण्यासाठी सहा लाख रु पये खर्च करून नवीन विहिरीचे काम केले मात्र पाणी लागले नसल्याने शासनाचा निधी वाया गेला असल्याचे सांगून ग्रामपंचायतच्या व्यवस्थेवर नागरिकांनी नाराजी व्यक्त करून पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी आशाबाई मोहिते , वैशाली शिरसाठ , जिजाबाई पाटोळे ,मंगलाबाई पाटोळे ,सोनाली मोहिते सविता मोहिते व राजेंद्र मोहिते यांनी केली आहे .

टॅग्स :Nashikनाशिक