शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

नासाका कार्यक्षेत्रातील ऊसतोड झाली कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:35 IST

नाशिक सहकारी  साखर कारखाना कार्यक्षेत्रात इतर जिल्ह्यांतील नऊ साखर कारखान्यांनी सुरू केलेली ऊसतोड कमी करण्यास सुरुवात केल्याने ऊसलागवड करणाºया शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

नाशिकरोड : नाशिक सहकारी  साखर कारखाना कार्यक्षेत्रात इतर जिल्ह्यांतील नऊ साखर कारखान्यांनी सुरू केलेली ऊसतोड कमी करण्यास सुरुवात केल्याने ऊसलागवड करणाºया शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.  नाशिक, सिन्नर, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या नासाका यंदाच्या हंगामात सुरू होईल, या अपेक्षेने शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली आहे. नासाका कारखान्याच्या प्राधिकृत मंडळाने गावोगावी फिरून ऊसलागवडीसाठी केलेले आवाहन व देण्यात येणारा भाव यामुळे शाश्वत पीक म्हणून शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली. यंदा मुबलक पाऊस झाल्याने सर्व कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात उसाची लागवड दमदार झाली आहे. नासाका सुरू होण्यासाठी लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या घोषणांमुळे शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली आहे. त्याप्रमाणे नासाकाच्या कार्यक्षेत्रात सुमारे ३ लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध असून, नोव्हेंबर व डिसेंबरदरम्यान बाहेरील कारखान्यांनी अवघी ८० हजार मेट्रिक टन ऊसतोड केली आहे. तसेच संगमनेर, प्रवरा आदी कारखान्यांचे ऊसतोड मजूर तोडणीसाठी शेतकºयांकडून जादा पैशांची आकारणी करीत आहे. चालू वर्षी जिल्हा बँकेने शेतकºयांना कुठलाही कर्जपुरवठा केला नाही.   इतर जिल्ह्यांतील ९ कारखान्यांनी उर्वरित उसासाठी जानेवारी महिन्यात आपापल्या कार्यक्षेत्रातील उसाला प्राधान्य देणार आहे. त्यामुळे नासाका कार्यक्षेत्रातील सुमारे २ लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक राहण्याची शक्यता आहे. बाहेरील कारखान्यांनी ऊसतोडीसाठी आखडता हात घेतल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेNashikनाशिक