शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

माजी विद्यार्थ्यांची ३६ वर्षांनी भरली शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 00:49 IST

इगतपुरी : शहरातील महात्मा गांधी हायस्कूलमधील सन १९८४ बॅचेसच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची भावली धरणाजवळ निसर्गाच्या सान्निध्यात तब्बल ३६ वर्षांनंतर पुन्हा शाळा भरली. यावेळी जुन्या शालेय आठवणींना उजाळा देण्यात आला.

ठळक मुद्देविद्यार्थी पुन्हा एकत्र आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

इगतपुरी : शहरातील महात्मा गांधी हायस्कूलमधील सन १९८४ बॅचेसच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची भावली धरणाजवळ निसर्गाच्या सान्निध्यात तब्बल ३६ वर्षांनंतर पुन्हा शाळा भरली. यावेळी जुन्या शालेय आठवणींना उजाळा देण्यात आला.कोरोना महामारीच्या संकटकाळात आपला निरंतर कौटुंबिक प्रवास करताना जिवाभावाचे सवंगडी एकमेकापासून दुरावले. पुन्हा काही कारणास्तव शालेय मित्र एकत्र आले तर उपेक्षितांना मदतीचा हात मिळेल, या संकल्पनेतुन सर्व जुन्या शालेय मित्रांना एकत्र आणण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेत तब्बल ३६ वर्षांनी पुन्हा शाळा भरविण्यात आली. विद्यार्थी पुन्हा एकत्र आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.फेसबुक, व्हॉटस्ॲप, इन्स्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून शोध घेऊन २५ ते ३० विद्यार्थी-विद्यार्थिनी संपर्कात आले. त्यानंतर भावली धरणाजवळील निसर्गरम्य ठिकाणी कुटुंबासह स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले. आपल्या कुटुंबासमवेत एक दिवस मैत्रीचा कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. या कार्यक्रमात एकमेकाचे सुखदु:ख जाणून घेत दिवसभर विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करून विद्यार्थी व त्यांच्या परिवाराने मनमुराद आनंद लुटला. यावेळी अजित पारख, जीवन शहा, अविनाश थोरे, श्रीकांत गायकवाड, गणेश जाधव, संतोष मुथा, राजू चांडक, दीपक कदम, गुरुदत्त भाटी, नरेंद्र छाजेड, रामदास तांदळे, प्रशांत गुजराथी, काशिनाथ चव्हाण, कैलास गुजराथी, दिनेश पटेल आदी विद्यार्थी आपल्या परिवारासोबत उपस्थित होते.यावेळी प्रत्येकाने एक वृक्ष रोपटे लावून वृक्षसंवर्धन करण्याची जबाबदारी घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी