शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

सत्यशोधक युवा सभेतर्फे दुष्काळी भागात अभ्यास दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 17:07 IST

सत्यशोधक युवा सभेच्या १५ कार्यकर्त्यांच्या चमुने मालेगाव तालुक्यातील प-हाळे येथून दुष्काळी दौऱ्यास प्रारंभ केला. झाडी, एरंडगाव, सावकारवाडी, जेऊर, निंबायती, निमगाव या भागांना प्रत्यक्ष भेटी देऊन नागरिकांशी दुष्काळाबाबत चर्चा करुन उपाययोजनाबाबत मार्गदर्शन केले.

दुबार पेरणी करुनही या परिसरात पावसाअभावी पिके करपून गेली. परतीच्या पावसाची प्रतिक्षा होती मात्र तोही काही बरसलाच नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. जनावरांचा चारा संपत आल्याने त्यांना स्थलांतरीत करण्याचे काम या भागातील शेतकरी वर्गाकडून होत आहे. अशा विदारक स्थितीत हाताला काम नाही. खिशात पैसा नाही म्हणून नाईलाजाने दुस-या तालुक्यात शेतमजुर म्हणून शेतक-यांना काम करावे लागत आहे. प्रशासकीय पातळीवर व राजकीय पातळीवरही मोठ्या प्रमाणावर अनास्था दिसून येत आहे. टॅँकरने पाणी आणून विहिरीत टाकावे लागत आहे. सत्यशोधक युवा सभेतर्फे राज्यशासनास या विदारक स्थितीची जाणीव निवेदनाद्वारे देण्यात आल्याचे परदेशी यांनी सांगितले. या भागातील आर्थिक, सामाजिक चित्र बदलण्यासाठी सत्यशोधक युवा सभा पुढाकार घेणार आहे. तरुण, शेतकरी, महिला, आदिवासी यांना एकत्र करुन जलसंधारण, पाणी अडवा पाणी जिरवा, वृक्षारोपण, सेंद्रीय खतांचा वापर याबाबत दुष्काळी भागातील शेतक-यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच यावेळी मतदार जागृती करुन मतांची किंमत ओळखून मते विकू नका असे आवाहन यावेळी करण्यात आले. अंधश्रद्धा निर्मुलन, व्यसनमुक्ती, बेरोजगारी बाबत आगामी काळात काम केले जाणार आहे. या दौºयात सुभाष परदेशी , सोमनाथ वडगे, यादव साळुंके, संजय जोशी, उमेश अस्मर, किशोर जाधव, गोकुळ वाणी, रमेश सोनवणे, मधुकर माळी, साहेबराव बोरसे, गणेश नापेकर आदि कार्यकर्ते या अभ्यास दौ-यात सहभागी झाले होते.

टॅग्स :agricultureशेतीdroughtदुष्काळ