शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

धरणातून शेतीकरिता पाणी आरक्षणासाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 00:27 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक धरणे असतांना स्थानिक शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नाही. ज्या शेतकºयांनी धरणासाठी आपल्या स्वत:च्या जमीनी दिल्या त्याच शेतकºयांवर आज पाण्यासाठी विनवण्या करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी धरणातून शेतीकरिता पाणी आरक्षण करण्यात यावे या मागणीचे निवेदन पालकमंत्री छगन भुजबळ यांना माणिकखांब येथील शेतकºयांच्यावतीने रविवारी सादर करण्यात आले.

ठळक मुद्देइगतपुरी : शेतकऱ्यांचे पालकमंत्र्यांना साकडे

घोटी : इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक धरणे असतांना स्थानिक शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नाही. ज्या शेतकºयांनी धरणासाठी आपल्या स्वत:च्या जमीनी दिल्या त्याच शेतकºयांवर आज पाण्यासाठी विनवण्या करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी धरणातून शेतीकरिता पाणी आरक्षण करण्यात यावे या मागणीचे निवेदन पालकमंत्री छगन भुजबळ यांना माणिकखांब येथील शेतकºयांच्यावतीने रविवारी सादर करण्यात आले.जलसंपदा विभागाकडे कित्येकदा पाठपुरावा करून सुद्धा शेतीला पाणी मिळत नाही. इगतपुरी तालुक्यातील वाकी - खापरी धरण बांधून बरेच वर्षे लोटून सुद्धा प्रकल्पग्रस्तांच्या समस्या अजून सुटलेल्या दिसत नाहीत. या धरणाच्या पायथ्याशी असलेल्या वाकी, बिटूर्ली, आडवन, खंबाळे, धरणोली, कुर्नोली, खंबाळेवाडी या गावांसह आणखी कित्येक गावांना धरणांच्या पाण्याचा एक थेंबदेखील शेतकºयांना मिळालेला नाही. वाकी - खापरी धरणातून शेतीसाठी पाणी मिळावे आदी मागण्या माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण व वकील संघाचे हनुमान मराडे यांच्यासह स्थानिक शेतकºयांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केल्या.याप्रसंगी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती गोरख बोडके, संदीप गुळवे, तालिम संघाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, हरिश्चंद्र चव्हाण, विनोद चव्हाण, अँड. हनुमान मराडे उपस्थित होते.

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाई