शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

धरणातून शेतीकरिता पाणी आरक्षणासाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 00:27 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक धरणे असतांना स्थानिक शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नाही. ज्या शेतकºयांनी धरणासाठी आपल्या स्वत:च्या जमीनी दिल्या त्याच शेतकºयांवर आज पाण्यासाठी विनवण्या करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी धरणातून शेतीकरिता पाणी आरक्षण करण्यात यावे या मागणीचे निवेदन पालकमंत्री छगन भुजबळ यांना माणिकखांब येथील शेतकºयांच्यावतीने रविवारी सादर करण्यात आले.

ठळक मुद्देइगतपुरी : शेतकऱ्यांचे पालकमंत्र्यांना साकडे

घोटी : इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक धरणे असतांना स्थानिक शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नाही. ज्या शेतकºयांनी धरणासाठी आपल्या स्वत:च्या जमीनी दिल्या त्याच शेतकºयांवर आज पाण्यासाठी विनवण्या करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी धरणातून शेतीकरिता पाणी आरक्षण करण्यात यावे या मागणीचे निवेदन पालकमंत्री छगन भुजबळ यांना माणिकखांब येथील शेतकºयांच्यावतीने रविवारी सादर करण्यात आले.जलसंपदा विभागाकडे कित्येकदा पाठपुरावा करून सुद्धा शेतीला पाणी मिळत नाही. इगतपुरी तालुक्यातील वाकी - खापरी धरण बांधून बरेच वर्षे लोटून सुद्धा प्रकल्पग्रस्तांच्या समस्या अजून सुटलेल्या दिसत नाहीत. या धरणाच्या पायथ्याशी असलेल्या वाकी, बिटूर्ली, आडवन, खंबाळे, धरणोली, कुर्नोली, खंबाळेवाडी या गावांसह आणखी कित्येक गावांना धरणांच्या पाण्याचा एक थेंबदेखील शेतकºयांना मिळालेला नाही. वाकी - खापरी धरणातून शेतीसाठी पाणी मिळावे आदी मागण्या माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण व वकील संघाचे हनुमान मराडे यांच्यासह स्थानिक शेतकºयांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केल्या.याप्रसंगी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती गोरख बोडके, संदीप गुळवे, तालिम संघाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, हरिश्चंद्र चव्हाण, विनोद चव्हाण, अँड. हनुमान मराडे उपस्थित होते.

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाई