शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

ग्रामीण भागातील ‘बैलगाडी’नामशेष होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 16:20 IST

लखमापूर : ग्रामीण भागात आधुनिक क्र ांतीचा प्रभाव पडल्यामुळे अनेक पुरातन वाहन नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील शान समजली जाणारी ‘बैलगाडी’ ही आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देलखमापूर : बैल जोडी असणे म्हणजे शेतकरी श्रीमंत समजला जातो

लखमापूर : ग्रामीण भागात आधुनिक क्र ांतीचा प्रभाव पडल्यामुळे अनेक पुरातन वाहन नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील शान समजली जाणारी ‘बैलगाडी’ ही आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.लाकडापासुन तयार केलेली बैलगाडी शेतकरी वर्ग शेती मालवाहतूकीसाठी व प्रवासासाठी वापरीत असतं. आता या लाकडी बैलगाडीचे रूप बदलून ती आता लोखंडाची बनली आहे. लोखंडी बैलगाडी ही ऊसवाहतुक व शेती कामासाठी वापरली जात आहे. परंतु बैलाच्या मानेवर असणारे ‘जु’ मात्र लाकडाचे आहे. तेवढी एकच खुण शिल्लक राहिली आहे. पण बैलगाडीचा प्रवासासाठीचा होणारा उपयोग बंदच झाला आहे. शेतीची नांगरणी, वखरणी, पेरणी आदीअनेक कामे बैलाच्या मदतीने केली जात . शेतकरी वर्गाच्या दावणीत जास्त बैल असली तर तो शेतकरी श्रीमंत समजला जायचा.बैल हा शेतकरी वर्गाचे वैभव समजले जायचे.त्यामुळे बैल पोळा सण उत्सव साजरा केला जातो. आता तो उत्साह यांत्रिकीकरणामुळे संपला आहे.पण आता काळाच्या ओघात बैलगाडी नामशेष होत केल्याने नविन पिढीला फक्त चित्रातील बैलगाडी पाहायला मिळत आहे.एक बैलगाडी तयार करण्यासाठी दोन महिने लागत होते. व त्या मोबदल्यात धान्यं अथवा काही पैसा मिळत असे. परंतु यांत्रिकीकरणामुळे लाकडी बैलगाडी बनविणे बंद झाले. व लोखंडी बैलगाडी आली. त्यामुळे लाकडी बैलगाडी बनविणारे कारागिर नामशेष झाले. आता आम्ही हे काम बंद केले आहे.- बैलगाडी बनविणारे कारागिर. (फोटो २४ लखमापूर)

टॅग्स :Bull Cart Raceबैलगाडी शर्यतRural Developmentग्रामीण विकास