शहरं
Join us  
Trending Stories
1
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
2
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
3
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
4
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
5
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
6
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
7
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
8
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
9
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
10
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
11
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
13
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
14
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
16
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
17
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
18
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
20
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून

रावसाहेब दानवे यांचे मानसिक संतुलन बिघडले ; अशोक चव्हाण यांची बोचरी टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 18:23 IST

रावसाहेब दानवे यांचे मानसिक संतुलन बिघडले  आहे. त्यांना राफेल आणि रायफल याच्यातील फरक समजत नाही. राफेलचा विषय दानवेच्या आकलनापलिकडचा असल्याचे सांगत  या विषयावर पंतप्रधानांनीच बोलायला हवे अशी मागणी करतानाच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भाजपा प्रदेशाध्याक्ष रावसाहेब दाणवे यांच्यसह भाजपावरही बोचरी टिका केली. 

ठळक मुद्देरावसाहेब दानवे यांचे मानसिक संतुलन बिघडले दानवे यांना राफेल आणि रायफलमधला फर समजत नाहीअशोक चव्हाण यांची रावसाहेब दावनेंवर बोचरी टिका

नाशिक : रावसाहेब दानवे यांचे मानसिक संतुलन बिघडले  आहे. त्यांना राफेल आणि रायफल याच्यातील फरक समजत नाही. राफेलचा विषय दानवेच्या आकलनापलिकडचा असल्याचे सांगत  या विषयावर पंतप्रधानांनीच बोलायला हवे अशी मागणी करतानाच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भाजपा प्रदेशाध्याक्ष रावसाहेब दाणवे यांच्यसह भाजपावरही सडेतोड टिका केली. उत्तर महाराष्ट्रातील जनसंघर्ष यात्रेच्या नियोजन बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पेट्रोल दरवाढीवरून सरकारला धारेवर धरले. तसेच रविशंकर प्रसाद यांच्या पेट्रोल डिङोलचे जर सरकाच्या हातात नसल्याच्या वक्तव्याचाही चांगलाच समाचार घेचला त्यांचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे असल्याचे चव्हाण म्हणाले. सरकारने अतिरिक्त कर लादल्यानेच इंधनाचे दर वाढले आहेत. पेट्रोल आणि डिङोलवरील कराच्या माध्यमातून भाजप सरकार सर्वसामन्या जनतेच्या खिशातील पैसा काढून घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर बोलताना त्यांनी मनसे आणि एमआयएम सोडून अन्य समविचारी पक्षांची आघाडीसाठी बोलणो करण्याची काँग्रेसची तयारी आहे. भारीप बहूजन मगासंघाशी बोलणी करणार असल्याचेही स्पष्ट करतानाच आघाडीत सहभागी होण्याविषयी भारिपने फेरविचार करायला हवा असे आवाहनही अशोक चव्हाण यांनी केले आहे.तसेच बसपा आणि काँग्रेसची आघाडी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात,  राधाकृष्ण विखे पाटील, शोभा बच्छाव,  जिल्हाध्य राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद अहेर आदि पदाधिकारी व कायर्कर्ते उपस्थित होते. दरम्यान, खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यासाठी नाशिकमध्ये आलेले असताना रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसवर टिका करताना काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा ज्या ठिकाणाहून गेली तेथे भाजपचाच विजय झाल्याचे म्हटले होते. 

टॅग्स :congressकाँग्रेसNashikनाशिकAshok Chavanअशोक चव्हाणraosaheb danveरावसाहेब दानवे