शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

येवल्यातील पिक नुकसानीची राजू शेट्टी यांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 21:24 IST

येवला : शेतकऱ्यांचे हातात आलेले पिक हिसकावले गेल्याने शेतकऱ्यांना मदतीचा आधार देण्याची गरज आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागली तरी राज्यपालांना भेटून तत्काळ जाहीर मदत शेतकºयांना देण्याची मागणी करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजु शेट्टी यांनी दिली.

ठळक मुद्देशेतातील मका व कांदा पिकाच्या नुकसानीची पाहणी

येवला : शेतकऱ्यांचे हातात आलेले पिक हिसकावले गेल्याने शेतकऱ्यांना मदतीचा आधार देण्याची गरज आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागली तरी राज्यपालांना भेटून तत्काळ जाहीर मदत शेतकºयांना देण्याची मागणी करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजु शेट्टी यांनी दिली.शेट्टी यांनी अनकाई येथे शेतकरी पंडित जाधव व दत्तु देवकर यांच्या शेतातील मका व कांदा पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी सरपंच डॉ. सुधीर जाधव, स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष श्रावण देवरे यांनी तालुक्यातील पिकांच्या नुकसानीची माहिती शेट्टी यांना दिली.या शेतकºयांशी चर्चा करत त्यांनी नुकसानीची माहिती घेतली. शेतकरी, शेतमजूर अडचणीत असून त्यांना मदतीचा हात देण्यासाठी लवकर शासन स्थापन व्हावे अशी आपली भूमिका असून मी महाआघाडी सोबत आहे. मका, द्राक्ष, कांदे, कपाशी, सोयाबीन आदी पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. सर्व पिके पूर्ण उध्वस्त झाल्याचे जिल्ह्यात पाहिले आहे, त्यामुळे शेतकºयांना आधाराची गरज असून आम्ही नक्कीच आवाज उठवू असेही ते म्हणाले.तालुक्यात पाऊस कमीच असल्याने खरीप हंगाम निघतो. पण यंदा खरीप हंगाम पावसाने धुऊन नेला आहे. खरीप गेले आता रब्बी हंगामाची शाश्वती नाही. त्यामुळे शासन दरबारी आवाज उठवून शेतकºयांना मोठी आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी शेट्टी यांच्याकडे डॉ. सुधीर जाधव यांनी केली.यावेळी रविंद्र तळेकर, निलेश चव्हाण, बाबुलाल कासलीवाल, रावसाहेब सोनवणे, गणपत देवकर, आनंदा वैद्य, दिलीप वैद्य, संतोष वैद्य, भिवराज व्यापारे, पंडित जाधव, किरण बढे, नाना सोनवणे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :FarmerशेतकरीRaju Shettyराजू शेट्टी