शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

येवल्यातील पिक नुकसानीची राजू शेट्टी यांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 21:24 IST

येवला : शेतकऱ्यांचे हातात आलेले पिक हिसकावले गेल्याने शेतकऱ्यांना मदतीचा आधार देण्याची गरज आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागली तरी राज्यपालांना भेटून तत्काळ जाहीर मदत शेतकºयांना देण्याची मागणी करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजु शेट्टी यांनी दिली.

ठळक मुद्देशेतातील मका व कांदा पिकाच्या नुकसानीची पाहणी

येवला : शेतकऱ्यांचे हातात आलेले पिक हिसकावले गेल्याने शेतकऱ्यांना मदतीचा आधार देण्याची गरज आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागली तरी राज्यपालांना भेटून तत्काळ जाहीर मदत शेतकºयांना देण्याची मागणी करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजु शेट्टी यांनी दिली.शेट्टी यांनी अनकाई येथे शेतकरी पंडित जाधव व दत्तु देवकर यांच्या शेतातील मका व कांदा पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी सरपंच डॉ. सुधीर जाधव, स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष श्रावण देवरे यांनी तालुक्यातील पिकांच्या नुकसानीची माहिती शेट्टी यांना दिली.या शेतकºयांशी चर्चा करत त्यांनी नुकसानीची माहिती घेतली. शेतकरी, शेतमजूर अडचणीत असून त्यांना मदतीचा हात देण्यासाठी लवकर शासन स्थापन व्हावे अशी आपली भूमिका असून मी महाआघाडी सोबत आहे. मका, द्राक्ष, कांदे, कपाशी, सोयाबीन आदी पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. सर्व पिके पूर्ण उध्वस्त झाल्याचे जिल्ह्यात पाहिले आहे, त्यामुळे शेतकºयांना आधाराची गरज असून आम्ही नक्कीच आवाज उठवू असेही ते म्हणाले.तालुक्यात पाऊस कमीच असल्याने खरीप हंगाम निघतो. पण यंदा खरीप हंगाम पावसाने धुऊन नेला आहे. खरीप गेले आता रब्बी हंगामाची शाश्वती नाही. त्यामुळे शासन दरबारी आवाज उठवून शेतकºयांना मोठी आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी शेट्टी यांच्याकडे डॉ. सुधीर जाधव यांनी केली.यावेळी रविंद्र तळेकर, निलेश चव्हाण, बाबुलाल कासलीवाल, रावसाहेब सोनवणे, गणपत देवकर, आनंदा वैद्य, दिलीप वैद्य, संतोष वैद्य, भिवराज व्यापारे, पंडित जाधव, किरण बढे, नाना सोनवणे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :FarmerशेतकरीRaju Shettyराजू शेट्टी