शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

पाणीपट्टी थकल्याने राजापूरचा पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 10:37 PM

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील नागरिकांकडे दोन लाख रुपयांच्या पुढे पाणीपट्टी थकल्याने ग्रामपंचायतीने नळ पाणीपुरवठा बंद केल्याने ग्रामस्थांमध्ये ...

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील नागरिकांकडे दोन लाख रुपयांच्या पुढे पाणीपट्टी थकल्याने ग्रामपंचायतीने नळ पाणीपुरवठा बंद केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा बंद केला आहे.पाणीपुरवठा बंद करण्याच्या पहिले ग्रामस्थांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्यासंदर्भात ग्रामसभेत ठराव करण्यात आला. ठरावाच्या प्रति गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आल्या आहेत. दोनशे-तीनशे लोकांकडे पाणीपट्टी थकबाकी असून, अवघे दहा टक्के वसूल झाला आहे. लाख रुपये खर्च दरवर्षी पाणीपुरवठा दुरु स्तीसाठी होत आहे.अनेकवेळा नागरिकांकडे पाणीपट्टीची मागणी करूनही पाणीपट्टी भरली जात नाही ही खेदाची बाब आहे. पाणीपुरवठा बंद असल्याने पाण्यासाठी महिलांना नागरिकांना भटकंती करण्याची वेळ येत आहे. लवकर पाणीपट्टी भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामविकास अधिकारी रामदास मंडलिक यांनी केले आहे.

टॅग्स :Waterपाणी