शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

सुरगाणा तालुक्यातील शेतीला पावसाने जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 18:07 IST

अलंगुण : आॅगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मध्यम व हलक्या पावसाने तालुक्यात जोर धरला आहे. त्यामुळे दुष्काळसदृश्य शेतीला पावसाने जीवदान दिले असून भात, नागली, वरई आदी प्रमुख पिकांची लागवड झाली आहे.

ठळक मुद्देदुष्काळसदृश्य शेतीला पावसाने जीवदान

अलंगुण : आॅगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मध्यम व हलक्या पावसाने तालुक्यात जोर धरला आहे. त्यामुळे दुष्काळसदृश्य शेतीला पावसाने जीवदान दिले असून भात, नागली, वरई आदी प्रमुख पिकांची लागवड झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात सुरगाणा,पेठ, त्र्यंबकेश्वर व इगतपुरी हे तालुके पावसाचे क्षेत्र म्हणून ओळखले जातात.असे असताना यावर्षी सुरगाणा तालुक्यात जूनपासून आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाने पाठ फिरवली.त्यामुळे पेरण्या झाल्या परंतु लागवडी लायक पाऊस नसल्याने भात, नागली, वरई आदी प्रमुख अन्नधान्य पिकांची लागवड अडचणीत सापडून दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे संपूर्ण तालुका दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तालुका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली होती. असे असतांना आॅगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मध्यम व हलक्या पावसाने तालुक्यात जोर धरला आहे. त्यामुळे दुष्काळसदृश्य शेतीला पावसाने जीवदान दिले असून भात, नागली, वरई आदी प्रमुख पिकांची लागवड झाली आहे. यामुळे एकीकडे बळीराजा सुखावला तर दुसरीकडे जाणकारांच्या मते, यावर्षी हलक्या पिकांच्या उशिरा लागवडीमुळे सालाबादप्रमाणे पीक उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे असा अंदाज वर्तवला जात आहे. मागील पावसाळ्याच्या तुलनेत यावर्षी तालुक्यात कमी पाऊस झाला असून ओढे-ओहोळ, नदी आदी प्रमुख स्रोतांना पाणी वाहते. पण जोरदार पाऊस नसल्यामुळे पूरस्थिती निर्माण झालेली नाही. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी