शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पावसामुळे जिल्ह्यातील ७८ टँकर घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 01:20 IST

गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे जिल्हाभरातील विविध भागात ७८ टॅँकरमध्ये घट झाली असून, अजूनही दुष्काळग्रस्त सात तालुक्यांतील १०७ गावांसह २९७ वाड्यामध्ये ११९ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरूच आहे. जिल्ह्यातील बागलाण, नांदगाव, सिन्नर, येवला, चांदवड, मालेगाव, देवळा या तालुक्यांमध्ये २९ जुलै रोजी १९७ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता, त्यात गेल्या आठवडाभरातील पावसामुळे शनिवारपर्यंत ७८ टँकरची घट झाली आहे.

नाशिक : गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे जिल्हाभरातील विविध भागात ७८ टॅँकरमध्ये घट झाली असून, अजूनही दुष्काळग्रस्त सात तालुक्यांतील १०७ गावांसह २९७ वाड्यामध्ये ११९ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरूच आहे.जिल्ह्यातील बागलाण, नांदगाव, सिन्नर, येवला, चांदवड, मालेगाव, देवळा या तालुक्यांमध्ये २९ जुलै रोजी १९७ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता, त्यात गेल्या आठवडाभरातील पावसामुळे शनिवारपर्यंत ७८ टँकरची घट झाली आहे.पश्चिम पट्ट्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसासोबतच शुक्रवारी मध्यरात्रीपासून पावसाने आणखी जोर धरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरून नद्या, नाले, ओढे ओसंडून वाहत आहेत. तर पूर्व भागातील दुष्काळी तालुक्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली असून, दुष्काळग्रस्त तालुक्यांनाही काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र जिल्ह्णातील अवर्षणग्रस्त तालुके अजूनही तहानलेलेच असून, आठ दिवसांच्या पावसामुळे ७८ टँकर घटले असून, गेल्या महिनाभरात २०० टँकर कमी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी