शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

सिन्नर तालुक्यात श्रमदानासाठी जलमित्रांचे प्रोत्साहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 17:24 IST

सिन्नर : तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी यावर्षी तब्बल ९० गावांनी वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. तालुक्यात पाण्याची पातळी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तथापि, या कामाचा जोर वाढविण्यासाठी सामाजिक संघटनांनी योगदान द्यावे, तसेच अन्य लोकांना श्रमदानासाठी प्रोत्साहन द्यावे असे आवाहन येथील जलमित्रांनी केले आहे.

तालुक्यातील ग्रामस्थांनी गेल्या काही वर्षापासून दुष्काळाचा दाह सोसला आहे. परिणामी सर्वांनाच पाण्याचे महत्व कळाले असल्याचे जाणवते आहे. त्यामुळे १२८ पैकी सुमारे ९० गावांनी पानी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. गावांनी सहभाग घेतला असला तरी त्यात ग्रामस्थांचा श्रमदानाच्या माध्यमाने सक्रीय सहभाग असणे महत्वाचे आहे. त्यामुळे जलमित्रांनी ग्रामस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वत: विविध गावांमध्ये जाऊन श्रमदान करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यातून स्थानिकांना श्रमदानासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. मित्र मंडळी, नातेवाईक, समाज बांधव, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, मित्र मंडळे, खासगी संस्था यांनी एकत्र येऊन समाजाचा घटक म्हणून श्रमदानात सहभागी होण्याची गरज जलमित्रांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :droughtदुष्काळ