शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कॅप्सूल तंत्रज्ञानातून उत्पादनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 00:01 IST

पाथरे : कॅप्सूल तंत्रज्ञानातून पिकांना सेंद्रिय आणि जैविक खते देऊन शेती उत्पादनात वाढ करता येऊ शकते. त्यासाठी शेतकऱ्यांनी जैविक आणि सेंद्रिय खतांचा नियोजनानुसार वापर करावा. त्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पादन होईल असे महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक महेंद्र बोरसे यांनी यावेळी सांगितले.

ठळक मुद्देमहेंद्र बोरसे : पाथरेत सेंद्रिय व जैविक खते वापरावर कार्यशाळा

पाथरे : कॅप्सूल तंत्रज्ञानातून पिकांना सेंद्रिय आणि जैविक खते देऊन शेती उत्पादनात वाढ करता येऊ शकते. त्यासाठी शेतकऱ्यांनी जैविक आणि सेंद्रिय खतांचा नियोजनानुसार वापर करावा. त्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पादन होईल असे महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक महेंद्र बोरसे यांनी यावेळी सांगितले.पाथरे येथील विविध कार्यकारी विकास सोसायटीमध्ये झालेल्या चर्चासत्रात शेतकºयांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, विभागीय कार्यालय नाशिक व एस.आर.टी. अ‍ॅग्रो सायन्स कंपनी छत्तीसगड यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या सेंद्रिय व जैविक शेती या विषयावर कार्यशाळा झाली. यावेळी व्यासपीठावर महामंडळाचे समन्वयक शशिकांत पठारे, उपव्यवस्थापक भरत जाधव, सहायक व्यवस्थापक सुनील शेलवले, उपव्यवथापक किशोर राठोड, विभागीय व्यवस्थापक रवींद्र पाटील, श्रीकांत बेहरे, कुणाल शित्रे, प्रमोद वझरे, पाथरे सोसायटीचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, उपाध्यक्ष गंगाधर सुडके, बाळासाहेब घुमरे, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र घुमरे, नवनाथ नरोडे, चांगदेव गुंजाळ उपस्थित होते.आंबा, शेवगा, सोयाबीन, वाटणे, भट, ऊस, कापूस, मूग, बाजरी, काकडी, भुईमूग, मका आणि भाजीपाला यासाठी उपयोग होतो. यावेळी शशिकांत पाटील, किशोर पठारे यांनीही शेतकºयांना कॅप्सूल तंत्रज्ञानाचा वापर करावा याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी सोसायटीचे संचालक मच्छिंद्र चिने, प्रवीण चिने, बाळासाहेब चिने, कारभारी सुडके, नारायण गुंजाळ, भाऊसाहेब नरोडे, रामनाथ चिने, भाऊसाहेब चिने, प्रमोद नरोडे, सूर्यभान गुंजाळ, अशोक गव्हाणे, मोहन दवंगे, संदीप ढवण, भीमा पवार, योगेश रहाणे आदींसह शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. अण्णासाहेब चिने यांनी सूत्रसंचालन केले.कॅप्सूल हे तंत्रज्ञान भारताने विकसित केले असून, त्यातून औषधांची निर्मिती केली आहे. रासायनिक खतांपेक्षा स्वस्त आणि फायदेशीर ही खते आहेत. याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी शासनामार्फत ही योजना राबविली जात आहे. जिल्ह्यात पाथरे सोसायटीत प्रथमच शेतकºयांना याबद्दल माहिती देण्यात आली. याद्वारे शेती केली असता निश्चित फायदा होतो आणि पर्यावरण संरक्षण होते.