शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

कांदा रोपांचा भाव वधारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 00:35 IST

देवळा : कांद्याला मिळत असलेला उच्चांकी दर व परतीच्या पावसामुळे सर्वच शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झाल्यामुळे शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड सुरू केली आहे. यामुळे कांद्याच्या तयार रोपांना मोठी मागणी आहे. परंतु परतीच्या पावसाने कांदा रोपांचे मोठे नुकसान झाल्यामुळे सर्वत्र तुटवडा जाणवत असल्याने असून, रोपांचे दरही गगनाला भिडले आहेत.

ठळक मुद्देलागवडीला वेग : देवळा तालुक्यात शेतकऱ्यांची रब्बीसाठी लगबग

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळा : कांद्याला मिळत असलेला उच्चांकी दर व परतीच्या पावसामुळे सर्वच शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झाल्यामुळे शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड सुरू केली आहे. यामुळे कांद्याच्या तयार रोपांना मोठी मागणी आहे. परंतु परतीच्या पावसाने कांदा रोपांचे मोठे नुकसान झाल्यामुळे सर्वत्र तुटवडा जाणवत असल्याने असून, रोपांचे दरही गगनाला भिडले आहेत.चालू वर्षी सुरुवातीला पावसाने पाठ फिरविल्यामुळे देवळा तालुक्यात सर्वत्र चिंतेचे वातावरण होते. उत्तरार्धात परतीच्या पावसाने हात दिल्यामुळे पाणीटंचाईचे संकट दूर झाले असले तरी, परतीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात पाणीच पाणी झाल्याने कांद्याची तयार रोपे सडून गेली. दोन ते तीन टप्यात टाकलेल्या या रोपांचे १०० टक्के नुकसान झाल्यामुळे खरिपाच्या कांद्याची लागवड लांबणीवर पडली. ज्या शेतकºयांनी खरीप कांद्याची लागवड वेळेवर केली होती त्याचे अवकाळी पावसाने नुकसान झाले. खरिपाचा कांदा अद्यापही बाजारात न आल्यामुळे उन्हाळी कांद्याला मोठी मागणी आहे. परंतु उन्हाळी कांदादेखील संपत आला असून, डिसेंबर ते फेब्रुवारी अशी तीन महिने रांगडा कांदा बाजारात येईपर्यंत कांद्याची टंचाई निर्माण होणार असून, यामुळे कांद्याचे दर आजपर्यंतचे उच्चांकी दर मोडीत काढून नवीन उच्चांक प्रस्थापित करेल अशी चर्चा शेतकºयांमध्ये सुरू आहे.फेकलेल्या कांद्यालाही सोन्याचा भाव !कांद्याने उच्चांकी गाठल्यामुळे निकृष्ट व खराब झालेल्या कांद्यालादेखील सोन्याचा मोल प्राप्त झाला आहे. यामुळे उकिरड्यावर टाकून दिलेला कांदा जमा करून शेतकरी बाजारात विक्रीसाठी आणत आहेत.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी