शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

द्राक्ष व्यापाऱ्यांची पोलीस करणार पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 01:10 IST

नाशिक : जिल्ह्यातील द्राक्ष, कांदा, टमाटा उत्पादक शेतकऱ्यांची परराज्यांतील किंवा परजिल्ह्यांतील व्यापाºयांकडून होणाºया आर्थिक फसवणुकीला आळा घालण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी पुढचे पाऊल टाकले आहे. परराज्यांतील व्यापाºयांची माहिती संबंधित बाजार समिती संचालकांसह त्या गावच्या पोलीसपाटलाने जवळच्या पोलीस ठाण्यात विहित नमुना अर्जात भरून देणे बंधनकारक असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ठळक मुद्देआरती सिंह : पोलीसपाटील, बाजार समित्यांकडून मागविणार माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील द्राक्ष, कांदा, टमाटा उत्पादक शेतकऱ्यांची परराज्यांतील किंवा परजिल्ह्यांतील व्यापाºयांकडून होणाºया आर्थिक फसवणुकीला आळा घालण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी पुढचे पाऊल टाकले आहे. परराज्यांतील व्यापाºयांची माहिती संबंधित बाजार समिती संचालकांसह त्या गावच्या पोलीसपाटलाने जवळच्या पोलीस ठाण्यात विहित नमुना अर्जात भरून देणे बंधनकारक असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.द्राक्ष, कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यात अनेकदा शेतकºयांची परराज्यांतून लिलावासाठी आलेल्या व्यापाºयांकडून आर्थिक फसवणूक केली जाते. यापूर्वी अशाप्रकारच्या घटना जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये घडल्या आहेत. यामुळे पोलिसांनी सजग होऊन यंदा पोलीसपाटील व बाजार समित्यांकडून अशा बाहेरगावांहून येणाºया व्यापाºयांची माहिती मागविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.यंदा परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा शेतमालाला बसल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष हंगाम तोंडावर आला असून, कुठल्याही प्रकारे बनावट व्यापाºयांकडून शेतकºयांची आर्थिक फसवणूक होऊ नये, म्हणून लवकरच बाहेरगावाहून आलेल्या व्यापाºयांची माहिती संकलित करून त्यांची पडताळणी सुरू क रणार असल्याचे सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आठवडाभरात माहिती नमुना अर्ज पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सर्व पोलीस ठाण्यांमार्फत पोलीसपाटील व महत्त्वाच्या बाजार समित्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. या नमुन्यात बाहेरगावांसह परराज्यांतून शेतमाल खरेदीसाठी आलेल्या व्यापाºयांची योग्य ती माहिती भरून पोलीस ठाण्यात जमा करणे अनिवार्य राहणार आहे. या माहितीच्या आधारे पोलीस संबंधित व्यापाºयांची पार्श्वभूमी तपासणार असून, गुन्हेगारी स्वरूपाची वृत्ती असलेल्या व्यापाºयांवर थेट कारवाई करण्याचे आदेश सर्वच पोलीस ठाण्यांना देण्यात आल्याचे सिंह म्हणाल्या. व्यवहाराबाबत सजग रहावेशेतकºयांनी व्यापाºयांच्या आमिषाला बळी न पडता आपला व्यवहार अधिक पारदर्शक व सजगपणे करून संभाव्य आर्थिक फसवणूक टाळावी, असे आवाहन ग्रामीण पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. संशयास्पद व्यापारी व त्यांचे आमिषाबाबत तातडीने पोलिसांना माहिती कळवावी, जेणेकरून शेतकरी बांधवांची आर्थिक फसवणुकीला आळा घालणे शक्य होईल, असे आरती सिंह यांनी सांगितले. पोलीसपाटील, बाजार समित्यांकडून परराज्यांतील शेतकºयांची माहिती पोलिसांपर्यंत देणे बंधनकारक आहे, अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरी