शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

ताहाराबाद-शेवरे रस्त्याची दुरु स्ती करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 10:04 PM

सटाणा : तालुक्यातील ताहाराबाद परिसरातील रस्त्यांची पहिल्याच पावसात दयनीय अवस्था झाली असून, संबंधित विभागाने वर्दळीच्या रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देलहान मोठ्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : तालुक्यातील ताहाराबाद परिसरातील रस्त्यांची पहिल्याच पावसात दयनीय अवस्था झाली असून, संबंधित विभागाने वर्दळीच्या रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांनी केली आहे.मागील वर्षाप्रमाणे यंदा पावसाने सुरुवातीपासूनच जोर धरल्याने ताहाराबाद - द्वारकाधीश कारखाना-मार्गे शेवरे, मांगीतुंगी, अंतापूर रस्ता व मांगीतुंगी फाटा ते पिंपळकोठे- दरेगाव नांदीन रस्ता तसेच साल्हेर - मुल्हेर आदिवासी पश्चिम भागातील रस्ते, पूल, फरशा, साइडपट्ट्या अतिवृष्टी पावसामुळे खराब झाल्याने लहान मोठ्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. संबंधित लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घेऊन तातडीने सदर रस्त्यांची दुरुस्ती करून पक्के काम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.याचबरोबर ताहाराबाद रस्त्याची दुरवस्था झाली असून, डोंगरावरील पाणी रस्त्यावरून खाली वाहत असल्याने शेती व शेतीपिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तत्काळ काम न केल्यास रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात येईल, असा इशारा जगन्नाथ साळवे, संजय नेरकर, बापू नेरकर, शुभम साळवे, मुन्ना गांगुर्डे, काळू नाईक, विठ्ठल नाईक, दिलीप माळी, बापू मोरे, लीलाबाई नाईक यांनी दिला आहे.

ताहाराबाद गटातील रस्त्यांची दुरु स्ती करण्याबाबत प्रयत्नशील असून, नाशिक जिल्हा परिषद माध्यमातून त्वरित कामे करण्यात येतील.- रेखा पवार, जिल्हा परिषद सदस्य, ताहाराबाद गट

टॅग्स :GovernmentसरकारTrafficवाहतूक कोंडी