शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती चितपट होणार? निकालाची उत्सुकता शिगेला
3
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
4
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
5
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
6
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
7
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
8
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
9
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
10
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
11
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
12
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
13
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
14
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
15
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
17
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
18
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
19
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
20
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?

पांजरवाडी सरपंच सदस्य, ग्रामस्थांचे अमरण उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 17:58 IST

येवला : आॅक्टोबर महिन्यात गावातील जुनी सार्वजनिक विहीर काही लोकांनी रात्रीच्या वेळेस बुजविल्यानंतर कुठलीही कारवाई संबधितांवर न झाल्याने मंगळवारी (दि.२६) पांजरवाडीगावच्या सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थानी पंचायत समिती कार्यालायसमोर अमरण उपोषणास सुरु वात केली आहे.

ठळक मुद्देगावातील जुनी विहीर बुजविणाऱ्यांवर कारवाईची मागणी

येवला : आॅक्टोबर महिन्यात गावातील जुनी सार्वजनिक विहीर काही लोकांनी रात्रीच्या वेळेस बुजविल्यानंतर कुठलीही कारवाई संबधितांवर न झाल्याने मंगळवारी (दि.२६) पांजरवाडीगावच्या सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थानी पंचायत समिती कार्यालायसमोर अमरण उपोषणास सुरु वात केली आहे.पांजरवाडी येथील दगडाच्या बांधकामात जुन्या काळातील सार्वजनिक विहीर होती. सदर विहिरींवरून गावातील लोक पाणी वापरत होते. सदर विहिरीची साफसफाई करण्यात यावी सर्वांची मागणी असतांना अचानक ही विहीर रात्रीतून गावातील काही लोकांनी बुजविली. या घटनेनंतर जिल्हा पोलिस अधिक्षक, प्रांत, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना पांजरवाडीचे सरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी चौकशी करुन कारवाईची मागणी केली होती. त्यावर कुठलीही कारवाई न झाल्याने सोमवारी सरपंच जन्याबाई गायकवाड, उपसरपंच मुक्ताबाई घोडेराव, सदस्य श्रीकांत आगवन, विरेश घोडेराव, जगन घोडेराव, शांताराम देवरे, अशोक घोडेराव, अशोक देवरे, बाळू देवरे, जिजाराम देवरे, सुरेश भगत, संजय आगवन, रावसाहेब देवरे, भागीनाथ गायकवाड, बाळू गांगुर्डे, संजय गांगुर्डे, भगवान घोडेराव, मच्छीन्द्र देवरे, उत्तम घोडेराव, रमेश देवरे, रामनाथ आगवन, एकनाथ देवरे, अंजना घोडेराव, रेणुका गांगुर्डे आदींसह ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसले आहेत.गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवक अशोक आडसरे यांना दोन वेळेस निवेदन देऊन सदरची विहीर ही ग्रामपंचायतीची सार्वजनिक मालमत्ता असताना का बुजविण्यात आली? बुजविण्यापूर्वी ग्रामसभेची परवानगी घेतली होती का? याचा खुलासा करण्यासंदर्भात मागील महिन्यात कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर ग्रामसेवकाने कुठलीही कारवाई केली नाही. सोमवारी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला सुरु वात झाल्यानंतर प्रभारी सभापती रु पचंद भागवत, गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या दालनात ग्रामसेवक अशोक आडसरे, उपोषणकर्ते सरपंच, सदस्य, विहीर बुजविणारे लोक यांची बैठक घेतली. त्यानंतर विहीर पुन्हा मोकळी करण्यासंदर्भात या बैठकीत एकमत झाले नाही.गटविकास अधिकाºयांनी सरपंचाच्या नावाने विहीर ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून उकरून घ्यावा असे लेखी पत्र दिले, मात्र लेखी पत्रावर ग्रामसेवकाचे नाव नसल्याने उपोषणकर्त्यांनी हे पत्र घेतले नाही. ग्रामसेवकही यानंतर पंचायत समिती कार्यालयातून निघून गेल्याने उपोषणावर रात्री उशिरापर्यंत तोडगा निघाला नव्हता.