शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

ठाणगाव जंगलातील पाणवठे कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:50 IST

ठाणगाव येथील वनविभागाच्या जंगलातील सर्वच जलसाठे कोरडेठाक पडल्याने या भागातील प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

पाटोदा : ठाणगाव येथील वनविभागाच्या जंगलातील सर्वच जलसाठे कोरडेठाक पडल्याने या भागातील प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वनविभागाने या जंगलातील प्राण्यांसाठी पाणवठे तयार करावेत, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.येवला तालुक्यातील ठाणगाव येथे वनविभागाचे सुमारे साडेतीनशे हेक्टर जंगल असून, या जंगलात मोठ्या प्रमाणात हरणांचे कळप, ससे, मोर यांसारखे प्राणी राहतात; मात्र यावर्षी भयाण दुष्काळाचा फटका या प्राण्यांना बसला आहे. त्यामुळे अन्न पाण्याच्या शोधात प्राण्यांची मानवी वस्तीकडे भटकंती वाढली आहे. मानवी वस्तीकडे मोठ्या प्रमाणात कुत्री असून, ही कुत्री या प्राण्यांवर हल्ला करीत असल्याने प्राणी जखमी होत असल्याने त्यांचा जीव धोक्यात आला आहे. वनविभागाने या जंगलात पाणवठे तयार करून जंगली प्राण्यांसाठी सोय करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :Waterपाणीdroughtदुष्काळforest departmentवनविभाग