मालेगाव : येथील एटीटी हायस्कूलच्या परीक्षा केंद्रातील एका वर्गात प्रविष्ट असलेल्या २५ परीक्षार्थींपैकी केवळ २४ परीक्षार्थींनी उत्तरपत्रिका पर्यवेक्षकाकडे जमा केल्या. ...
विंचूर : पालखेड डाव्या कालव्याला विंचूरपासून तीन कि.मी. अंतरावर धारणगाव व नांदगाव या गावाच्या मध्ये कालव्याला भगदाड पडून हजारो क्यूसेस पाणी नाल्याने खाली वाहुन गेले. ...
नाशिक : जिल्हा परिषदेत शुक्रवारी (दि. ३) अपक्ष म्हणून निवडून आलेले शंकर धनवटे यांनी समर्थकांचा मेळावा घेऊन शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील निऱ्हाळे येथे श्री क्षेत्र बुवाजी बाबा देवस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय यात्रोत्सवास हजारो भाविकांनी हजेरी लावली ...
येवला : अॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती करण्यात यावी यासाठी फुरसुंगी (पुणे) येथून पायी उलट जाऊन दिल्लीला पंतप्रधानांना निवेदन देणार असल्याचे श्रीपतराव दगडोपंत गुंड यांनी सांगितले. ...
सिन्नर: यावर्षी पर्जन्यमान चांगले झाल्याने विहिरींना पाणी आहे. मात्र वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अशक्य होत आहे. ...
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक नगरपालिकेचा दोन कोटी ५५ लक्ष ५० हजार ९४१ रु. चा शिलकी अर्थसंकल्प नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. ...