पंचवटी : वेदानुसार आपण आचरण करायला पाहिजे. वेदांचे आचरण हे जनकल्याणासाठी होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन करवीरपीठाचे जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री विद्यानृसिंह भारती यांनी केले. ...
नाशिक : महाष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत गेल्या वर्षीच्या तुलनेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण घटले आहे. ...
पाथर्डी फाटा : प्रभाग क्रमांक ३१ मधील संपूर्ण पाथर्डी फाटा परिसरातील विविध रस्त्यांवर होणारे अपघात लक्षात घेता ठिकठिकाणी गतिरोधक टाकण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. ...
नाशिक : गंगापूररोडवरील रहदारीला अडथळा ठरणाऱ्या वृक्षांसोबत रस्त्यालगतच्या झाडांवरही बुलडोझर चालविण्यात येत असल्याचा दावा वृक्षप्रेमींनी मनपा आयुक्तांकडे बैठकीत केला ...