पाणीवापर संस्थांचे प्रणेते व पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते आणि समाज परिवर्तन केंद्राचे कार्याध्यक्ष भरत ऊर्फ भाऊ त्र्यंबक कावळे यांचे (६७) ओझर येथे त्यांच्या निवासस्थानी निधन ...
शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्यासाठी सरकारने आता अधिक अंत पाहू नका अन्यथा आता रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशारा विरोधी पक्षांच्या नेत्यांनी दिला आहे ...