पालघर - पालघरचे सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रणजीत देसाई यांचे निलंबन चौकशीअंती मागे "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय? Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का? BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार... विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी... "युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
प्रभाग सभापतींच्या निवडणुकीत सेनेच्याच उमेदवाराचा एकमेव अर्ज असल्याने सिडको प्रभाग सभापतिपदी सेनेचे सुदाम डेमसे यांची बिनविरोध निवड झाली. ...
सातपूर : सातपूर प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या माधुरी बोलकर यांनी दोन मतांची आघाडी घेत विजय संपादन केला. ...
पंचवटी : तब्बल १४ बेरोजगारांना लाखो रुपयांना गंडा घालणारी महिला संशयित रूपाली शिरूरे ही फरार झाल्याने तिचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. ...
राज्य कर्मचारी हौसिंग सोसायटीच्या संतप्त संचालकांनी अशोकनगर येथील आदिवासी सेवा समिती संचलित माध्यमिक विद्यालयास टाळे ठोकले आहे. ...
शासन एकाच वर्षात दोनदा निर्णय बदलत असल्याने शेतकरी गोंधळात पडत असल्याचे प्रतिपादन वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी शिवसेनेच्या कृषी अधिवेशनात बोलताना केले. ...
सातपूर : औद्योगिक विकास महामंडळ मोठ्या उद्योगांना आकर्षित करण्यासाठी नाशिकचे जोरदार ब्रँडिंग करणार आहे ...
नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून पतीने लग्नानंतर अवघ्या ४१२ दिवसांत आत्महत्या केली. ...
समृद्धीचा नव्हे, तर शेतकऱ्यांच्या बरबादीचा महामार्ग असल्याचे सांगत समृद्धीविरोधी कृती समितीच्या नानासाहेब पळसकर यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. ...
नाशिक : ७ हजार १०० शेतकऱ्यांच्या आत्महत्या या आताच्या युती सरकारच्या काळात झाल्या असल्याचा आरोप ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केला ...
नाशिक : कार मागे घेत असताना चालकाने केलेल्या दुर्लक्षामुळे दुचाकीला दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या आशा देशमुख यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ ...