पैसे घेऊन पळून गेलेल्या युवकाच्या मित्राकडेच चौघा जणांनी दहा लाखांची मागणी करून संपूर्ण कुटुंबाला जिवे ठार मारण्याची धमकी देत सहा लाख २० हजार रुपयाची खंडणी वसूल केल्याप्रकरणी चौघा जणांविरूद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...
एका हॉटेलच्या वेटरचे चौघा हॉटेलचालकांनीच पगाराच्या वादातून अपहरण करून त्याला गंगापूर रोडवरील हॉटेलमध्ये डांबून ठेवत त्याचा दात पाडल्याची घटना घडली आहे. ...
नाशिक : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गंत दरमहा ‘पॉस’यंत्राच्या साहाय्याने आॅनलाइन प्रणालीने रेशनमधून धान्य वितरण न करणाºया राज्यातील रेशन दुकानांची अचानक झाडाझडती करण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे. दुकानदारांकडून धान्य वितरण न करण ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहर बस वाहतुकीचा तयार केलेला प्रस्ताव पूर्णत: प्रशासनाच्या बाजूचा असून, केवळ बससेवा सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय महासभेकडे आहे. त्यानंतरची संपूर्ण कार्यवाही इतकेच नव्हे तर भाडे ठरविण्यापासून सर्वच अधिकार आयुक्ता ...
बाप्पाच्या स्थापनेनंतर भाद्रपद शुद्ध पंचमी अर्थात ऋषिपंचमीनिमित्त शुक्रवारी(दि.१४) महिलांनी गंगेवर स्नानासाठी गर्दी केली होती. देवदर्शनाचाही लाभ घेतला. रजस्वाचा दोष नाहीसा करण्यासाठी प्रायश्चित्त म्हणून हे व्रत केले जाते. या तिथीला सप्तऋषींची पूजा के ...
जिल्ह्यातील स्वाइन फ्लूचा विळखा वाढू लागला असून, येवला तालुक्यातील एरंडगाव येथील एका ६८ वर्षीय महिलेचा स्वाइन फ्लूने बळी गेला आहे. गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्णात स्वाइन फ्लू व स्वाइन फ्लू सदृश आजाराच्या बळींची संख्या २० वर पोहोचली आहे. या महिलेस रविवा ...
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत उद्दिष्टांची पूर्तता न करणाºया तसेच कमी काम असलेल्या तालुका वैद्यकीय अधिकाºयांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी फटकारले आहे. तसेच किरकोळ रजा वगळता सर्व अधिकार काढून जिल्हा स्तरावर घेण्याचे निर् ...
गावठाणाबाहेरील कामे असतानाही गावठाण हद्दीतील कामे असल्याबाबतचे प्रमाणपत्र वितरित केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी इगतपुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना नोटीस बजावून खुलासा मागविण्याचे आदेश दिले आहेत. ...
प्रत्येक माणसाच्या आयुष्याचे तीन टप्पे असतात. पहिला टप्पा बालपण व शिक्षणात खर्च होतो तर दुसरा नोकरी व संसारात स्थिरस्थावर होण्याचा असतो. या दुसऱ्या संघर्षमय टप्प्यात मनुष्य इतका व्यस्त होऊन जातो की, स्वत:च्या आरोग्याकडेही तो पुरेसा वेळ देऊ शकत नाही, ...
अतिरिक्त साखर उत्पादनामुळे साखरेचे भाव कमी होऊन साखर व्यवसाय अडचणीत येण्यावर तोडगा म्हणून तसेच पेट्रोल, डिझेलच्या गगनाला भिडलेल्या दर नियंत्रणासाठी जुलै महिन्यात केंद्र सरकारने उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीला परवानगी दिल्यानंतर इथेनॉलच्या दरात ...