नाशिक : सव्वादोन महिन्यांपूर्वी तांत्रिक चाचणी घेताना कोसळलेल्या एचएएलच्या सुखोई विमानामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची घोषणा शासनाने केली असली तरी, त्याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. शासनाने एचएएलकडून भरपाई मागण्याचे ठरविले ...
नाशिक : राखीव जागांवर निवडून आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांनी सहा महिन्यांच्या आत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर निवडणूक आयोगाने अधिक आक्रमक ह ...
इगतपुरी : शहरातील रेल्वे तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या एका इसमाचा बुडून मृत्यू झाला. या तलावात पोहण्यासाठी परवानगी नाही, मात्र रेल्वे प्रशासन व रेल्वे सुरक्षा बलाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने या तलावात अनेकजण पोहण्यासाठी जातात. य ...
नाशिक : गेल्या सहा वर्षांपासून शिक्षक भरतीवर बंदी असल्यामुळे शाळांना विषय शिक्षक मिळण्यास होणारी अडचण लक्षात घेऊन राज्य शासनाने विषय शिक्षक भरतीला मान्यता देण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यात सुमारे ५ हजार शिक्षकांना मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आह ...
नाशिक : पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी दुर्गादास जाधव (३८, रा. आसरबारी, ता. पेठ) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश जे़ पी़ झपाटे यांनी मंगळवारी (दि़४) तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ विशेष म्हणजे घटनेची प्रत्यक्ष ...
नाशिक : किरकोळ कारणावरून कुरापत काढून रिक्षाचालकावर हल्ला करून त्याचा खून करणारे आरोपी अंजुम कुतुबुद्दीन मकराणी (४७), अरशद कुतुबुद्दीन मकराणी (४४), मकदुमरजा ऊर्फ दानिश अंजुम मकराणी (२३), अमजद कुतुबुद्दीन मकराणी (४५) या चौघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश ...
नाशिक : जीवन हे क्षणभंगूर असून, कोणावरही विसंबून न राहता ते परिपूर्णतेने जगा, जीवनातील ध्येय व विचार उच्च असतील तर फायदाही निश्चितच मोठा असतो़ ध्येयसिद्धी करताना कितीही अडथळे, अपयश आले तरी थांबू नका पुढे चालत राहा़ जीवनात नवनवीन ध्येय, आव्हांनाचा स्व ...
जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी विनापरवानगी गैरहजर राहिल्यास व दुर्दैवाने त्याच दरम्यान, एखादा रुग्ण दगावल्यास गैरहजर डॉक्टरला त्यास जबाबदार धरून निलंबनाची कारवाईचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...
नद्यांचा मुळ नैसर्गिक स्वभाव टिकवून ठेवत वसुंधरा आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. सहा राज्यांमधून प्रवास करणाऱ्या गोदावरीची अवस्था अत्यंत बिकट झाली असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. ...