तरुणाईला व संपूर्ण समाजाला मार्गदर्शन करण्याची क्षमता व अधिकार ज्येष्ठांकडे आहे, म्हणून मार्गदर्शकाच्या भूमिकेतून ज्येष्ठ नागरिकांनी सामाजिक जबाबदारी पार पाडावी परंतु हे करीत असताना समोरच्यांना आपले सोन्याचे ताट द्या परंतु बसण्याचा पाट देऊ नका असा सल ...
राज्यात ७४ वी घटनादुरुस्तीची अंमलबजावणी करण्यास शासनाची उदासीन भूमिका आहे. घटना दुरुस्ती व नगरराज बिल अधिकारांचे विकेंद्रीकरण व निर्णय प्रक्रियेत शासनासह लोकसहभागाची सध्या गरज असल्याचे नगरराज बिल समर्थन मंचच्या सहसंयोजिका वर्षा विद्या विलास यांनी मंच ...
दिवसेंदिवस कमी कमी होत चाललेल्या उन्हाळ कांद्याच्या भावामुळे देवळा तालुक्यातील कांदा उत्पादकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. पुढील पिकांचे नियोजन कसे करायचे, असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे. ...
नाशिक-पेठ राष्ट्रीय मार्गावरील पेठ शहराजवळील शनिमंदिर परिसरात दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार, तर दोन गंभीर जखमी झाले. ...
वृक्ष निर्जीव नाहीत तर सजीव आणि परोपकारी आहेत. त्यांच्या हत्येचे समर्थन होऊ शकत नाही अशा शब्दात त्या वृक्षहत्येचा तीव्र शब्दात निषेध करतानाच होलीक्रॉस चर्चजवळील ‘त्या’ आम्रवृक्षाला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ‘वृक्ष’हत्येच्या ‘मुळा’पर्यंत पोहोचण्य ...
शहरातील सुमारे १६० झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा लवकरच सुटणार असून यासाठी नियमावलीत स्थगित झोपू नियमावलीस तातडीने मंजुरी द्यावी यासाठी महापालिकेच्या वतीने शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आले असून प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आयुक्तांना सर्व ...
सार्वजनिक गणेशोत्सव रंगात आला असताना शहरात रविवारी (दि.१६) संध्याकाळी गणेश मंडळांची आरास, देखावे बघण्यासाठी नाशिककर मोठ्या संख्येने कुटुंबीयांसह घराबाहेर पडल्याने गर्दी उसळली होती. ...
नाशिक : ‘ढोलवादन’ नाशिकची ओळख बनत चालली आहे. शहरात विविध ढोल पथके कार्यान्वित असून, यामध्ये युवक-युवतींचा वादक म्हणून सहभाग आहे. विविध सण-उत्सवांप्रसंगी ढोल पथकांकडून एकापेक्षा एक पारंपरिक ताल वाजवून वातावरणात वेगळाच रंग भरला जातो. गणेशोत्सवाच्या ...
नाशिक : शहराला दोन धरणांमधून मुबलक पाणीपुरवठा होत असतानाही अनेक भागांत पाण्याची टंचाई जाणवत असते. ती दूर करण्यासाठी महापालिकेने ४० किलोमीटर वितरण वाहिन्यांची कामे हाती घेतली असून आणखी ६० किलोमीटर वितरण वाहिन्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्याम ...
येथील औष्णिक विद्युत केंद्राला दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा सध्या शिल्लक असल्याने वीजनिर्मिती ठप्प होण्याबाबत साशंकता व्यक्त करून हा प्रकल्पच बंद करून सिन्नरच्या रतन इंडिया कंपनीच्या ताब्यातील वीज प्रकल्प ताब्यात घेण्याविषयी होत असलेल्या चर्चेतही काहीच ...