सर्वोच्च न्यायालयाने सण, उत्सवाच्या काळात रात्री बारा वाजेपर्यंत वाद्य वाजविण्यास मुभा दिलेली असतानाही अशा दिवसांची माहिती गणेशभक्तांपासून दडपून ठेवली जात असून, त्याचाच भाग म्हणून सोमवारी रात्री बारा वाजेपर्यंत राज्य सरकारने गणेश मंडळांचे देखावे व वा ...
नाशिक : गणेशोत्सव रंगात आला असून, शहरात विविध सार्वजनिक मंडळांकडून धार्मिक-पौराणिक व सामाजिक देखावे सादर करण्यात आले आहेत. गणेशोत्सवाचा सोमवारी (दि.१७) पाचवा दिवस होता. काही नागरिकांनी पाच दिवसांच्या गणरायाची प्रतिष्ठापना केली होती. त्यांनी आपल्या ला ...
‘सरकारवर आता भरोसाच राहिला नाही, पेट्रोल दरवाढीवर बचत हाच एकमेव पर्याय सर्वसामान्यांकडे शिल्लक राहिला आहे’ अशा संतप्त जनभावना नाशिककरांकडून व्यक्त होत आहे. कारण पेट्रोल व डिझेलचे दर दररोज वधारत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सिग्नल ...
गोदाप्रेमी देवांग जानी यांनी कपालेश्वर मंदिराच्या इतिहासाचा अभ्यास करून मंदिराच्या छतावरील कळसाजवळ शोध घेण्याचा प्रयत्न केला असता शिलालेख आढळून आला. ...
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या नवीन ईव्हीएम यंत्राची तज्ज्ञांमार्फत सुरू असलेली चाचणी स्थानिक राजकीय पक्षांच्या अध्यक्षांसमक्ष करण्यासाठी निवडणूक आयोगाने आग्रह धरूनही त्याला स्थानिक पदाधिका-यांकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे प ...
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाला समांतर असलेल्या पेठेनगर ते लेखानगर यू टर्नच्या कामाला स्थानिक राजकीय पक्षाच्या पदधिकाऱ्यांकडून होणारा विरोध लक्षात घेता, पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्याचा निर्णय राष्टय महामार्ग प्राधिकरणाने घेतला असून, त्यासाठी पोल ...
शहरात फोफावलेल्या डेंग्यू आजाराच्या नियंत्रणासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजना अपुऱ्या असल्या तरी नागरिकांच्या घरातच डेंग्यू डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळत असल्याने निष्काळजी नागरिकांना दंड करण्याची गरज आहे, ...
कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनांचा कामगार, कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्टÑ कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त सतीश दाभाडे यांनी केले. ...
अभियंत्यांनी आपले काम सुयोग्य व नियोजनबद्ध केले पाहिजे. काम करताना आपण लोकांचा पैसा वापरत आहोत हे लक्षात ठेवून जनतेच्या पैशाचा अपव्यय होणार नाही, यासाठी अभियंत्यांनी दक्ष राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जे इन्फो प्रकल्प अधिकारी राघवेंद्रा कारंथ यांनी ...
परिसरात गेल्या आठवडाभरापासून सर्दी, खोकला तसेच तापाच्या रुग्णांत वाढ झाल्याने नागरिक भयभीत झालेले आहेत. रुग्णांची संख्या वाढतच चालल्याने परिसरातील रुग्णालयांत उपचारासाठी रुग्णांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र दैनंदिन दिसून येत आहे. ...