धरणांचा तालुका व पावसाचे माहेर घर अशी ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील म्हैसवळण घाट माथ्याच्या पायथ्याशी असलेल्या अडसरे बु ग्रुप ग्रामपंचायत मधील चौराईवाडी व फळवीरवाडी या दोन्ही दुर्गम आदिवासी वाड्यांमधील आदिवासी बांधव पिण्याच्या पाण्य ...
येवला : येथील माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने गणगौर सण उत्साहात साजरा करण्यात आला. होळीपासून ते गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवसापर्यत हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. ...
राजापूर : येथे वीजेचा वारंवार लपंडाव होत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. राजापूर व परिसरात अनेक ठिकाणी वीजेच्या तारा लोंबकळत आहेत. त्या तारांमुळे अनेक वेळा विजेचा बिघाड होतो तसेच दुर्घटना घडण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. ...
खामखेडा : बदलत्या हवामानाचा व वाढत्या उष्ण वातारणामुळे पोल्ट्री फार्म मघील पक्षी मरत असल्याने कुक्कुटपालन व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे पोल्ट्री फॉर्म शेड रिकामे होत असल्याचे पाहवयास मिळत आहे. ...
लासलगांव :-- : केंद्र सरकार नाफेडच्या माध्यमातून ५० हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे. सदर कांद्याची खरेदी एप्रिलच्या पहिल्या सप्ताहात महाराष्ट्रातील नाशिक ,अहमदनगर ,पुणे , केंद्रावर सुरू करण्यात येणार आहे. ...
पांगरी : परिसरात उन्हाची तीव्रता झपाट्याने वाढल्यामुळे उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून तपमान वाढल्यामुळे उन्हाची तीव्रता मागील महिन्यापेक्षा अधिक प्रमाणात वाढली आहे. ...
खंबाळे : येथे अज्ञात आजाराची लागण झाल्याने टप्याटप्याने ११ गायी दगावल्या होत्या. या अज्ञात विषाणूजन्य आजारामुळे दगावणाऱ्या गायींवरील निश्चित रोगाच्या संशोधनासाठी शनिवार (दि.३०) रोजी पुणे येथील रोग अन्वेषण विभागाच्या पथकाने खंबाळे परिसरात पाहणी करून आ ...
सप्तशृंगगड : सप्तशृंगी देवीचा चैत्रोत्सव येत्या १३ ते २० एप्रिलच्या दरम्यान पार पडणार आहे. यासाठी कळवण येथील प्रांत तथा सहाय्यक जिल्हा अधिकारी डॉ. पंकज अशिया व तहसिलदार बंडू कापसे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शासकीय व निमशासकीय विभागाची यात्रा नियोजन आ ...
नाशिक : महाजन बंधू फाउण्डेशनतर्फे आयोजित ‘सी टू स्काय’ या अनोख्या आणि साहसी मोहिमेला रविवारी मुंबईतून उत्साहात सुरु वात झाली. समुद्र ते आकाश असा महाजन बंधूंचा प्रवास आहे. ...