शहरात खूनसत्र सुरूच असून दोन दिवसांत तब्बल चार खून पडले आहेत. गुरुवारी (दि. १९) झालेल्या दोन घटनांच्या तपासाला गती मिळत नाही तोच आनंदवली शिवारात प्रथमेश रतन खैर (२३, रा. साईप्रीत रो-हाऊस, कामठवाडे) या विद्यार्थ्यांचा मृतदेह आढळून आला; तर शुक्रवारी (द ...
संवाद का गरजेचा असतो, याचे महत्त्व दोन वर्षांतील महामारी काळात पुन्हा एकदा अधोरेखित झाले. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद आजपर्यंत सर्वश्रेष्ठ मानला जातो. श्रीकृष्ण तत्त्व समजून घेणे म्हणजे संवाद साधणे होय. इतरांसोबतच व्यक्तीचा स्वत:च्या ...
सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन कार्यकारी मंडळाच्या पहिल्या सभेत कार्याध्यक्षपदी गिरीश नातू, प्रमुख सचिवपदी डॉ.धर्माजी बोडके, सहायक सचिव पदी ॲड.अभिजीत बगदे, तर अर्थसचिवपदी देवदत्त जोशी यांची निवड करण्यात आली. ...
मजुरांना उसाच्या फडात बिबट्या दिसल्यानंतर मजुरांनी उसालाच आग लावून दिली. त्यामुळे बिबट्याने आगीतून बाहेर पडत धाव घेतली खरी परंतु भेदरलेला बिबट्याजवळच असलेल्या विहिरीत जाऊन पडला. आगीतून फुफाट्यात जाऊन पडावा तसा. मात्र, विहिरीत पडलेल्या बिबट्याने जीवनम ...
वातावरणातील प्रचंड उष्म्याचा कांदा पिकालाही तडाखा बसत असल्यामुळे कांद्याच्या प्रतवारीवर परिणाम जाणवू लागला आहे. गेल्या काही दिवसात कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्याने शेतकरी वर्ग दुष्टचक्रात सापडला आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांच्या संयमाचा बांध फ ...
नांदगाव- साकोरा रस्त्यावर शुक्रवारी दुपारी उड्डाणपुलाजवळ कार व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील एक ठार झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ...