सदाभाऊ खोत: पंचनामे गतीमान करण्यासाठी शासनाचा निर्णय नाशिक : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांच्या पीकांचे पंचनामे ... ...
नाशिक शहरातील घरफोड्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून अंबड व उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा घरफोड्यांच्या घटना घडल्या आहेत. या घरफोड्यांच्या दोन वेगवेगळ््या घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी दोन लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे ...
विरगाव : दसाणा लघुमध्यम प्रकल्पात पाय घसरून पडल्याने योगेश भाऊसाहेब आहिरे (रा.दसाणा) या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरु वारी दुपारी१वाजेच्या सुमारास घडली. वीस तासांच्या अथक परिश्रमानंतर शुक्र वारी मृत योगेशचा मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आले असून ...
रोहिदास गायकवाड: कोकणगाव: कोकणगावह साकोरे शिरसगाव या भागात छाटणी झालेल्या तयार होत असलेल्या द्राक्षबागांचे सतत पडत असलेल्या पावसामुळे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यापासून दररोज पाऊस व ढगाळ हवामान आहे.द्राक्ष बागांच्या गोड्या बार छाटणीच्या जवळपास अंति ...
नाशिक : जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतपीके आणि फळबागांचे झालेले नुकसान लक्षात घेता भुईसपाट झालेल्या शेतीउद्योगाच्या उभारणीसाठी राज्यात नैसर्गिक संकट ... ...