पंचवटी : श्री गोदावरी नदीपात्र कॉँक्रिटीकरणमुक्त करून तब्बल १७ प्राचीन कुंड पुनर्जीवित करण्याबाबत गेल्या तीन महिन्यांपुर्वी डॉ. प्राजक्ता बस्ते यांनी तयार केलेले तांत्रिक अहवाल नाशिक स्मार्ट सिटी कंपनीचे सीइओ आणि मनपा आयुक्तांना सुपूर्द करण्यात आलेला ...
सिडको : लेखानगर येथे वाहतूक बेटावर रणगाडा लावण्याच्या विषयावरून सध्या सुंदोपसुंदी सुरू आहे. येथील नगरसेवक प्रविण तिदमे यांनी रणगाड्यासाठी आग्रह धरला असला तरी याच भागातील नगरसेवक शिवाजी चुंभळे यांचा मात्र त्यास विरोध आहे. त्यामुळे प्रशसनाची अडचर झाली ...
देशमाने : येवला तालुक्यातील गत वर्षाचा दुष्काळ, अन चालू वर्षाचा ओला दुष्काळ यामुळे शेतकरी अधिकच आर्थिक संकटात सापडला आहे. चालू खरीप हंगाम तर शेतकरी वर्गाचा पूर्ण कसोटी घेणारा ठरला आहे. या हंगामात एकापाठोपाठ समस्या शेतकर्यांची पाठ सोडायला तयार नाही.अन ...
पेठ : शाळेत मुलांना विचारला जाणारा प्रश्न म्हणजे कोंबडीला पाय किती? आणि पटकन उत्तर ही मिळते ते दोन. मात्र पेठ तालुक्यातील डेरापाडा या दुर्गम गावातील मंगळू धाकलू भवर यांच्या कोंबडीच्या पिल्लाने या प्रश्नाला छेद दिला असून, या पिल्लाला चक्क चार पाय आहेत ...
नाशिक : परतीच्या पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यास आणखी दोन दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता असून, आत्तापर्यंत सुमारे दोन लाख हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. जिल्ह्यात तीन लाखांहून अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान ...
पिंपळगाव बसवंत : परिसरातील कारसुळ नारायण टेंंभी गावाच्या मधून वाहणाऱ्या काळजीनदी नदीवर अनेक वर्षापूर्वी पूल बांधण्यात आला. या पुलाची उंची कमी असल्याने थोड्याशा पावसातही पूल पाण्याखाली जातो. पावसाळ्यात नदीला कायम पाणी असल्याने ग्रामस्थांना पुलावरून जा ...
निफाड सहकारी साखर कारखान्याने जिल्हा बॅँकेकडून कर्ज घेतांना कारखान्याने उत्पादीत केलेली साखर बॅँकेकडे तारण म्हणून ठेवली होती. या साखरेवर पुर्णपणे बॅँकेचा ताबा असताना जिल्हा बॅँक व कारखान्याने सुमारे १२ कोटी, ४० लाख, ५१ हजार ५०३ रूपये किंमतीची एक लाख, ...
सन १९१७-१८ या वर्षासाठी ग्रामपंचायतींमध्ये जनसुविधा योजनेंतर्गत विविध कामे करण्यात आली आहेत. या कामांसाठी निधीही उपलब्ध असताना ग्रामपंचायतींना मात्र तो वितरित करण्यात आलेला नाही. ...