ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
राज्यात डिसेंबर २०१७ मध्ये महापरीक्षा पोर्टलमार्फत शिक्षक भरतीसाठी परीक्षा झाल्यानंतर १२ हजार शिक्षकांच्या जागा भरण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु ही प्रक्रिया अद्यापही पूर्ण झाली नसल्याने सेट-नेट, एमएड, बीएड पात्रताधारक संघटनेने आक्रमक भूमिका घे ...
सध्याच्या ताणतणावाच्या काळात विविध प्रकारच्या शारीरिक व्याधी व आजार उद्भवत असताना अशा व्याधींपासून कायमस्वरूपी मुक्तीसह निरोगी राहण्यासाठी पर्यावरणाच्या सान्निध्यात निरायम जीवनशैलीचा अंगीकार करण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापी ...
नाशिक- भाजपातील आठ जण संपर्क क्षेत्राबाहेर तर विरोधी आघाडीची तीन दिशेला तीन तोंडे यामुळे महापौरपदाची निवडणूक अवघ्या तीन दिवसांवर आली असताना देखील समिकरणे जुळवणे अवघड झाले आहे. दरम्यान, भाजपचा उमेदवार मंगळवारी (दि.१९) निश्चित होण्याची शक्यता आहे. माजी ...
लोहोणेर : संयुक्त राष्ट्र संघाचे बालकांचे हक्क यावरील झालेले अधिवेशन बुधवारी (दि.२०) तीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून संपूर्ण राज्यात सर्वत्र बालकांची सुरक्षितता यासंदर्भात जनजागृती सप्ताह राबविण्याचे नियोजित करण्यात आलेले आहे. ...
देवळा : तालुक्यातील वाजगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृत गायीचा पंचनामा केला असून लवकरच संबंधित शेतकºयाला नुकसानभरपाई दिली जाईल अशी माह ...
सायखेडा : अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पिके वाया गेली, शेतीचे अतोनात नुकसान झाले. माथी कर्ज वाढले. चार महिने कुटुंबाचे कष्ट वाया गेले. शेती धोक्यात आली. अशी भयानक अवस्था असतानाही शेतकरी पुन्हा एकदा रब्बीच्या हंगामासाठी सज्ज झाला आहे. ...
चांदोरी (आकाश गायखे) : जिल्ह्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजारांची मदत शनिवारी जाहीर करण्यात आली. एक एकरमागे ३ हजार २०० रु पये या प्रमाणे ही मदत आहे. परंतु सोयाबीनसाठी एका एकराला शेतकऱ्यांना आतापर्यंत २१ हज ...