महापौरपदासाठी लागणाऱ्या बहुमताची जादू म्हणजेच ६१ नगरसेवकांचे पाठबळ मिळवण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. संभाव्य फुटीर नगरसेवकांची संख्या गृहीत धरून भाजपने मेळ घालणे सुरू केले असून, त्यासंदर्भात विरोधी पक्षांशीदेखील चर्चा करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त ...
सध्याच्या युवकांकडून कर्तृत्व गाजवणे तर दूरच, या महापरुषांबद्दलही त्यांना त्रोटक माहिती असते. त्यामुळे तरुणाईला शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर नव्याने समजावून सांगण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रा. यशवंत गोसावी यांनी केले. ...
माणसाच्या भूतकाळातील घटना त्याच्या वर्तमानासह भविष्यावर परिणाम करतात. त्यामुळे त्या व्यक्तीच्या तसेच त्याच्या निकटच्या व्यक्तींच्या वर्तमानातही प्रश्नांचे भोवरे निर्माण करते. तसेच संबंधितांच्या भविष्यावर सावट पाडणाऱ्या भावविश्वाचे दर्शन ‘भोवरा’ या ना ...
उत्क्रांतीनंतर प्राचीन युगातील मानवाचे बदलत गेलेले राहणीमान, काळानुरूप त्याला अवगत होत गेलेल्या विविध कला, लागलेले शोध हे सर्व अद्भुतच आहे. त्यापैकी एक ताम्र-पाषाणयुगाची साक्ष देणारा भारतीय पुरातत्त्व विभागाने संरक्षित केलेला वारसा अर्थात काजीची गढी ...
परिसरातील शेतीमळे व राहुरीगावाच्या आसपास हिंसक बिबट्याने गेल्या काही महिन्यांपासून धुमाकूळ घातला असून, बुधवारी पहाटे राहुरी शिवारात जनावरांच्या गोठ्यावर हल्ला चढवून बिबट्याने दुभत्या म्हशीचा फडशा पाडला आहे. ...
पावसाळ्यात निमाणी बसस्थानकात पावसाचे पाणी साचून मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने खड्ड्यांचे चित्र आजही ‘जैसे थे’ आहे. ...
गेल्या काही वर्षांपासून शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेसह विविध समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देवळाली कॅम्प पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष अॅड. बाळासाहेब आडके यांच्या नेतृत्वाखाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच् ...
गंगापूर, सोमेश्वर, आनंदवली, सावरकरनगर परिसरात मोकाट जनावरांचा त्रास होत असल्याने परिसरातील नागरिकांसह वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या मोकाट जनावरांमुळे लहान-मोठे अपघात होऊन दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याकडे संबंधित विभाग कानाडोळा करून वेळ ढकलून ...
महानगराच्या परिघातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील द्वारका अंडरपाससह अन्य तीन अंडरपास पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात राष्टय महामार्ग प्राधिकरणाला आतापर्यंत यश मिळू शकलेले नाही. ...
फूस लावून पळवून नेणे, मैत्री अथवा प्रेमाचे आमिष दाखवून मागील दोन ते अडीच वर्षांत पळवून नेलेल्या ४६३ अल्पवयीन मुलींपैकी ४१५ मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे. उर्वरित ४८ मुलींचा अद्याप थांगपत्ता लागला नसून पोलिसांकडू शोध सुरू आहे. ...