केंद्र सरकारला ८ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सेवा, सुशासन व गरीब कल्याण पर्व साजरे केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रविवारी (दि. १२) तीर्थ विकास बाइक रॅली उत्साहात पार पडली. ...
निवडणूक आयोगाच्या निकालात जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर यांची मते वैध ठरवण्यात आली परंतु सुहास कांदे(Suhas Kande) यांचे मत बाद करण्याचे आदेश आयोगाने दिले. ...
नाशिक : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुक्रवारी (दि. १०) सलग दुसऱ्या दिवशी दुहेरी आकड्यात, अर्थात २० वर पोहोचली आहे. त्यात १४ बाधित नाशिक शहरातील असून, ग्रामीणचे तीन, जिल्हाबाह्य दोन, तर मालेगाव मनपाच्या एका रुग्णाचा समावेश आहे. ...
नाशिक- शहरात पर्यावरण संवर्धनासाठी आणि वृक्षतोड थांबवण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे स्वत: प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र त्यांच्या पक्षाच्या खासदार पुत्राने महापालिकेची परवानगी न घेताच एका भूखंडावरील सात वृक्ष तोडल्याचे पुढे आले आहे. शुक्रव ...
पेठ : तालुक्यातील कुंभाळे ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या बोरीचीबारी गावाला तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जलजीवन मिशनअंतर्गत कुंभाळे व पाच वाड्यांना नळपाणीपुरवठा योजनेतून सर्वेक्षण पूर्ण करून ४५५.७० लाखांच्या अंदाजपत्रकास तांत्रिक ...
सिन्नर:तालुक्यातील पूर्व भागातील दुसंगवाडी येथे वीज अंगावर कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुधवारी (दि. 8) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. उज्ज्वला प्रदिप ढमाले (32) असे मृत महिलेचे नाव आहे. ...