मालेगाव ते अजंग राज्यमार्गाचे रखडलेले काम त्वरित सुरू करावे या मागणीसाठी येथे प्रशांतनगर बायपासजवळ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, राजगड प्रतिष्ठान, मातोश्री रिक्षाचालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह व ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. ...
सिन्नर - शिर्डी महामार्गाच्या चौपदरीकरणासाठीची भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, सिन्नर तालुक्याच्या हद्दीतील १९ गावांतील जमिनी या ुरुंदीकरणासाठी संपादित होत असून, त्या-त्या शेत गट नंबरमधील संपादित क्षेत्रात येणारी फळझाडे, वनझाडे, विहीर, बोअरवे ...
मुख्याध्यापक संघाच्या मदतीने जिल्ह्यातील १०० टक्के माध्यमिक शाळांचे लेखापरीक्षण लवकरच करण्यात येणार असल्याची ग्वाही लेखाधिकारी संजय खडसे यांनी मुख्याध्यापक संघाला दिली. ...
येवला तालुक्यात गेल्या वीस ते बावीस दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांवर विविध रोगांचे आक्रमण वाढल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करताना दिसत असून, खरिपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया जाण्याची भ ...
नाशिक : गोदावरी नदीभोवती कॉँक्रिटीकरणाचा फास आवळला गेला आहे. त्यातच तळ कॉँक्रीटीकरण देखील करण्यात आल्याने पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे गोदावरी नदीचे पात्र मोकळे झाले पाहिजे, असे मत जलसंपदा विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमरा ...
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, आनंद आणि निर्णयक्षमता निर्माण करणारे रचनावादी शिक्षण दिले जात असले तरी माध्यमिक शिक्षण देणाऱ्या बहुतांश शाळा खासगी संस्थांच्या असून येथे रचनावाद मारला जात असल्याची खंत व्यक्त करतानाच व्ही. एन. ...
कांद्याने प्रतिकिलो शंभर ते दीडशे रु पयांची सीमा पार केली असून, सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या भज्यांमधून कांदा हद्दपार झाला असून त्याची जागा आता भोपळ्याने घेतली असून. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात पडून राहणारा भोपळ्याचाही भाव चांगलाच वधारला आहे. ...
येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी यशवंत सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. साहेबराव मढवई यांनी आवर्तन पद्धतीने अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त होते. ...