जिल्ह्यात रविवारी (दि.१९) तब्बल ३९ रुग्ण नवीन कोरोनाबाधित, तर २० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील उपचारार्थी रुग्णसंख्या दीडशेपार जाऊन १५८ पर्यंत पोहोचली आहे. ...
२०१४ मध्ये दिल्लीत सत्ता आल्यानंतर भाजप या पक्षाचे स्वरूप आमूलाग्र बदलले आहे. वाजपेयी-अडवाणी यांच्या काळातील पक्षीय स्वरूप बदलून मोदी-शहा यांनी ३६५ दिवस आणि २४ बाय ७ असे पक्ष कार्य सुरू केले. उत्तर प्रदेशातील निवडणूक जिंकल्यानंतर मोदी हे दुसऱ्या दिवश ...
माउली... माउली.. असा आकाशाला गवसणी घालणारा आवाज, टाळ-मृदंगाचा दमदार ठेका, भगव्या पताकांनी केलेली दाटी, ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ असा नामजप करीत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचा ‘रिंगण सोहळा’ सिन्नर तालुक्यातल ...
भगवान ऋषभदेवांच्या मूर्तीवर शुक्रवारी ( दि.१७ ) कीर्तीदिनी नाशिकचे राजाभाऊ पाटणी व परिवाराच्या हस्ते महामस्तकाभिषेक करण्यात आला. सकाळी ७ वाजता मुख्य यजमान तसेच त्यांच्या पत्नी त्रिशलादेवी, पुत्र महावीर व शीतल, सुना नीलम, सुवर्णा, नातवंडे अक्षय, रोहन, ...
नांदगाव तालुक्यातील खादगाव येथे दहावीच्या परीक्षेत एका गुणाने अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा जनावरांना पाणी देत असताना विहिरीमध्ये पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे चर्चेला उधाण आले होते. ...
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारसह प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे मनमाड रेल्वे कार्यशाळेत आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. कामगारांच्या विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली. ...
सुरगाणा येथून जवळच असलेल्या प्रतापगड फाट्यावर पिकअप जीप व मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीचालक जागीच ठार, तर पाठीमागे बसलेले दोघे सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले. ...
Chhagan Bhujbal on SSC Result 2022: तुम्हाला ऑनलाइन शिक्षणामुळे डिप्रेशन कसे येते, अशी विचारणा करत कोणतेही डिप्रेशन न घेता विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, असा सल्ला छगन भुजबळ यांनी दिला आहे. ...