अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका, त्यात विज्ञान दडलेले असते. तुम्ही वैज्ञानिक दृष्टी ठेवली तर अंधश्रद्धेला बळी पडणार नाही, असा सल्ला प्रा. वसंत सोनवणे यांनी दिला. ...
सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने सूर्यदर्शनच झाले नाही आणि नऊ वर्षांनंतर आलेले खंडग्रास सूर्यग्रहण मालेगावकरांना दिसू न शकल्याने त्यांच्या हिरमोड झाला. यात नागरिकांनी दूरदर्शनवर जगभरातील सूर्यग्रहणाचा लाभ घेऊन आनंद घेतला. सरत्या वर्षाला निरोप देताना ...
झोडगे येथील संदीप सोनजे विद्यालयात बिटस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा झाल्या. अध्यक्षस्थानी सरपंच भारती देसले होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच डॉ. सुनील देसाई, शिक्षण विस्तार अधिकारी एस. के. वाघ, केंद्रप्रमुख दिलीप जावरे उपस्थित होते. ...
पंचायत समिती व विज्ञान अध्यापक संघ यांचे सहकार्यातून मन्सुरा अभियांत्रिकी महाविद्यालय मनमाड चौफुली मालेगाव येथे ४५ वे मालेगाव तालुका विज्ञान प्रदर्शन झाले. प्रदर्शनात विविध गटातील २०० विज्ञान प्रकल्प सादर करण्यात आले. ...
विज्ञानाशिवाय देश महासत्ता होऊ शकत नाही. विज्ञान प्रदर्शन काळाची गरज आहे. संशोधनातून देश प्रगतिपथावर वाटचाल करणार असून, विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला संधी देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन स्रीरोगतज्ज्ञ डॉ. कविता दराडे यांनी केले. ...
येवला शहरातील बाजीरावनगर भागात पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त झालेल्या कॉलनीवासीयांसह राष्ट्रवादीच्या नगरसेवक प्रा. शीतल शिंदे यांनी पालिकेच्या सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन केले. पालिकेच्या सभागृहात मालमत्ता करवाढीसंदर्भात नगरसेवकांच्या विशेष सभेचे निमित ...
कधी कडाक्याचे ऊन ... कधी कडाक्याची थंडी ... कधी ढगाळ वातावरण... तर अचानक अवकाळी पाऊस ... आदी वातावरणातील बदलांमुळे येवला तालुक्यातील मानोरी परिसरातील सर्वसामान्य शेतकरी धास्तावले आहेत. ...