राजापूर : राजापूर येवला तालुक्यातील राजापूर व पूर्वेकडील भागात सध्या दाट धुके मोठ्या प्रमाणात आल्याने कांदा, गहू, हरभरा व भाजीपाला अशा अनेक रब्बीच्या पिकांना मोठा फटका बसत आहे. ...
येवला : मतदार यादी पडताळणीच्या कामातून शिक्षकांना वगळावे, यासाठी येवला तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना एकत्र येत निवडणूक कार्यालयाविरोधात शिक्षकांनी एल्गार पुकारला आहे. याबाबत शिक्षक आमदार किशोर दराडे यांना निवेदन देऊन काम नाकारणे बाबत भूमिका स्पष्ट क ...
न्यायालयाने खूनाच्या गुन्ह्यात प्रविण, आशिश, आतिश या तीघांना दोषी धरत जन्मठेप व प्रत्येकी २५ हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास ३ महिन्यांचा अतिरिक्त कारावासदेखील आरोपींना भोगावा लागू शकतो. ...
पाटोदा ( गोरख घुसळे) : गेल्या सात-आठ दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण, पहाटे पडणारे दाट धुके व दव तर आता दोन दिवसांपासून होणारा पावसाचा शिडकावा यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर परिणाम झाला असून द्राक्ष बागांचेही मोठे नुकसान होत आहे. ...
देशमाने : ग्रामीण भागात नऊ वर्षानंतर कंकनाकृती सूर्यग्रहण पाहण्याचा अनुभव नागरिकांनी घेतला. अनेक ठिकाणी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण असल्याने या सूर्यग्रहण पाहण्याचा अनुभव घेता न आल्याने अनेकांचा हिरमोड झाला असल्याचे दिसून आले. ...
नाशिक : थंडीचा गारवा वाढत असतानाच जिल्ह्यात बुधवारी (दि.२५) अवकाळी पावसाने हजेरी लावली. निफाड, नांदगाव, सिन्नर तालुक्यात झालेल्या या पावसाने द्राक्षपिकासह कांदा लागवड धोक्यात आली असल्याने शेतकरीवर्ग धास्तावला आहे. ...