पांडाणे : दिंडोरी तालुक्यात प्रामुख्यांने नगदी पिक म्हणून घेतल्या जाणाऱ्या द्राक्षांना धुक्यामुळे तडे जाण्याची भीती व्यक्त होत असून रब्बी पिकांनाही ढगाळ हवामान, अवकाळी पाऊस व दवबिंदूंमुळे मावा व करपा आदी रोगांनी विळखा घातल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झा ...
सटाणा : सध्याच्या काळात पैसा हेच मानवाचे सर्वस्व होऊन बसले आहे. पन्नास हजार रुपये सापडल्यानंतर कोणालाही त्याचा मोह होईल, मात्र येथील सटाणा मर्चंट्स को-ऑपरेटीव्ह बँकेचे अल्पबचत प्रतिनिधी व ग्राहकाने बँकेच्या पायरीवर पडलेली एका ज्येष्ठ नागरिकाच्या पेन् ...
नाशिक : नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास घरातून जॉगींगसाठी बाहेर पडलेल्या एका २२वर्षीय युवतीचा घंटागाडीच्याट्रॅक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाल्याची ... ...
जळगाव नेऊर : परिसरात सतत बदलणारे वातावरण शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नसल्याने पाऊस दव, धुके या त्रिसूत्रीत अडकलेल्या कांदा पिकाला मावा आणि करपा रोगाने ग्रासले आहे. महागडी किटकनाशके, बुरशीनाशकांची फवारणी करुनही उपयोग होत नसला तरी पीक वाचविण्यासाठी शे ...
सटाणा : बस व कंटेनर यांच्यात समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. सदर अपघात गुरुवारी (दि. १७) सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास शिर्डी -साक्री महामार्गावरील तरसाळी फाट्यावर घडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली ...
अभोणा : शहर परिसरात काही दिवसापासून दिवसभर ढगाळ वातावरण आणि पहाटेच्या वेळेस दाट धुके व दवबिंदू पडत असल्यामुळे लावणी झालेल्या उन्हाळ कांदा पिकाबरोबरच रोपांवर करपा व मररोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असल्याने कांदा उत्पादक हैराण झाले आहेत. महाग ...
नाशिक ग्रामिणमधील १८१ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर १८३ व्यापाऱ्यांकडून आपआपसांत तडजोड करत नाशिकच्या सुमारे १७७ शेतकऱ्यांना आतापर्यंत ५ कोटी ५५ लाख १८ हजार ५३९ रुपये प्रत्यक्षपणे मिळाले आहेत. ...
पथकाने ब्राम्हणकर यांच्या गोडावूनवर छापा टाकला असता तेथे विविध प्रकारचा गुटखा,पानमसाला आणि सुगंधी सुपारीचा तब्बल ६ लाख ७० हजार ०९७ रूपये किमतीचा साठा मिळून आला. पथकाने संशयीतास पोलासांच्या स्वाधिन केले ...
पिंपळगाव बसवंत : परिसरातील कारसूळ येथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी केली जात आहे. ...
कळवण :शासकीय आश्रमशाळेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण दाखल असून त्याचा निर्णय लागल्यानंतर या कर्मचाऱ्यांबाबत महिनाभरात सकारात्मतेने निर्णय घेण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत ...